माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
इतवारा चौक परिसरात एक सुमारे तीन वर्षीय मुलगी रडत असल्याचे एका आॅटोचालकाच्या निदर्शनास आले. त्याने सदर मुलीला जवळ घेत विचारपूस केली असता घाबरलेली मुलगी साधे आपल्या आई-वडिलांचे नावही सांगत नव्हती. त्यानंतर सदर आॅटो चालकाने त्या चिमुकलीला सोबत घेवून शह ...
चार पदरी रस्त्याचे सिमेटीकरणाचे काम सुरु असून या रस्ताचे व पुलाच्या बांधकामादरम्यान रत्नापूर गावाला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन फुटली. दीड महिना लोटूनही कंत्राटदार दिलीप बिल्डकॉन कंपनीने ही पाईपलाईन दुरुस्त केली नसल्याने संतप्त ग्रामस्थांनी सरपंच सरपं ...
सरासरीपेक्षा कमी पाऊस यंदा वर्धा जिल्ह्यात पडला. शिवाय पावसाळा संपला असून सुद्धा जिल्ह्यातील मोठ्यासह छोटे जलाशये सध्या तळ दाखवत आहेत. सध्या सोयाबीन पिकाची मळणी शेतकरी करीत असून उतारेही कमी येत आहेत. ...
शहरालगत असलेल्या सेवाग्राम रेल्वे स्थानकावर आॅटोचालकांची मनमानी मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. त्यामुळे बाहेर राज्यातून येणाऱ्या व शहरातील नागरिक, प्रवासी यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. या रेल्वे स्थानकावर शासनाने प्रीपेड आॅटोरिक्षा सर्व्हिस सु ...
राष्ट्रीय पातळीवर गोवंश संवर्धनाकरिता सुरू असलेल्या व्यापक प्रयत्नांना मदत करण्यासाठी तसेच गोरक्षेच्या विविध कामांची आखणी करण्याकरिता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय गोसेवा प्रमुख शंकर लालजी अग्रवाल, दिल्ली अखिल भारतीय सहसेवा प्रमुख अजित महापा ...
चूल आणि मुल सांभाळून कुटूंबाला आधार देणारी आणि मुल्याधिष्ठीत समाज घडविण्याकरीता मोलाचा घटक असलेली ग्रामीण भागातील स्त्री आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावी, स्वावलंबी व्हावी या प्रामाणिक हेतूने आर्वी, आष्टी आणि कारंजा तालुक्यातील महिलांकरिता मोफत शिवणकला प् ...
जनहीत मंच मागील ६ वर्षांपासून समाज कार्यात काम करणारी वर्ध्याची संस्था आहे. संस्थेने स्वछता अभियान, वाहतूक व्यवस्था व त्याविषयी विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती, बालकावर होणारे लैंगिक आत्याचार याबदलच्या कार्यशाळा, गरजुंना साहित्य वाटप, कपडा बँक,........ ...
जि.प. अंतर्गत येणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या प्रलंबीत मागण्या बाबत १७ एप्रिलला मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या कक्षात बैठक पार पडली. त्यावेळी आठ दिवसात मागण्या निकाली काढण्याचे आश्वासन देण्यात आले होते; पण सहा महिने लोटूनही कुठलीही कार्यवाही न झाल्या ...
स्वत:चा घसा कोरडा करून देशप्रेमाच्या गप्पा मारणारे प्रत्यक्षात मात्र वेगळ्या पद्धतीने जीवन जगत असतात, त्यामुळे देशप्रेमाच्या गप्पा मारणाऱ्यांनी आपल्या जीवनात प्रत्यक्ष कृतीतून देशप्रेम उतरवा, अन्यथा या देशाचे काही खरे नाही, असे रोखठोक प्रतिपादन सुप्र ...
भविष्यात कोणतीही आपत्ती सांगून येत नाही, म्हणून आपत्तीजनक परिस्थितीसोबत दोन हात करण्यासाठी प्रत्येकाला आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण आवश्यक आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केले. ...