आपल्या देशात कष्ट करणारे कायम दुर्लक्षित राहिले आणि नुसत्या गोष्टी सांगणारे वंदनीय झाले. पण ज्या पद्धतीने रिकामं पोत उभं रहात नाही तसेच पोकळ कृतीचा आधार नसलेला विचार समाजात खूप काळ टिकू शकत नाही. वर्तमान सत्तेत असलेले लोक केवळ बोलघेवडे लोक आहेत. ...
पाण्याचा झरा पाहण्यासाठी विहिरीत उतरलेल्या शेतकºयाच्या अंगावर दरड कोसळल्याने मृत्यू झाला. ही घटना बुधवारी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास घडली. विशेषत: लक्ष्मी पूजनाच्या दिवशीच ही घटना घडल्याने ठाणेगावात शोककळा पसरली. ...
शाळेत अध्यापनापेक्षा पोषण आहाराचीच अधिक काळजी वाहणाऱ्या मुख्याध्यापकांची आता शालेय पोषण आहार योजनेच्या जबाबदारीतून मुक्तता करण्यात आली आहे. यापुढे पोषण आहाराची चव घेऊन ते तपासण्याची जबाबदारी मुख्याध्यापक किंवा शिक्षकांची राहणार नाही. ...
शहरात लक्ष्मीपुजन आटोपून दीपोत्सवाचा धुमधडाका सुरु होता. अख्खं शहर या आनंदोत्सवात रममान झाले असताना अनाचक स्टेशन चौकातील मुख्य बाजारपेठेत हाह:कार माजला. एका पाठोपाठ पाच दुकानांना आगीने कवेत घेत नजीकच्या दोन घरांनाही झळ पोहचली. ...
पुलगाव येथील नाचणगाव-पुलगाव रेल्वे रोडवर असलेल्या मुख्य बाजारपेठेत दिवाळीनिमित्त लावलेल्या फटाक्याच्या दुकानांना बुधवारी रात्री १०.३० च्या सुमारास अचानक भीषण आग लागली. ...
भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सेवाग्राम मुळ गावातील समाज बांधवांशी संवाद साधला होता.ते ज्या ठिकाणी दगडावर बसले होते त्या स्थळाचे सौदर्र्यीकरण करण्यात येणार आहे. ...
हिपेटायटीस बी इंजेक्शनच्या रिअॅक्शनमुळे मरण पावलेल्या हिमानीच्या देवळी येथील राहत्या घरी खासदार रामदास तडस यांनी भेट देवून कुटुंबियांचे सांत्वन केले. सावंगी (मेघे) येथील श्रीमती राधिकाबाई मेघे कॉलेज आॅफ नर्सिंगमध्ये हिमानी मलोंडे ही विद्यार्थिनी बीए ...
भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. राहुल गांधी यांनी आर्वी विधान सभा क्षेत्राचे आमदार अमर शरदराव काळे यांच्यावर महत्वाची जबाबदारी सोपविली आहे. मध्यप्रदेश राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाचे निरीक्षक म्हणुन त्या ...
महाराष्ट्र शासनाने भूविकास बँकेच्या थकबाकीदार सभासदांसाठी एक रकमी कर्ज परतफेड योजनेस ३१ मार्च २०१९ पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे. त्यामुळे भूविकास बँकेच्या थकबाकीदार सभासदांना योजनेनुसार त्यांच्याकडील असलेल्या वसुलपात्र मुद्दल त्यावर ६ टक्के सरळ व्याज .. ...
दिवाळी हा हर्षोल्हास आणि संपन्नता घेऊन येणारा तेजोमय सण समजल्या जातो. परंतु समाजातील दुर्लक्षीत व वंचित घटकांच्या घरांमध्ये याही दिवसात अठराविश्वे दारिद्र कायमच असते. ...