येथील नगर पालिकेच्या सफाई कार्मचाऱ्याच्या मुलाने पालिकेच्या निर्माणाधीन इमारतीच्या तिसऱ्या माळ्यावर चढून वीरुगिरी करीत आंदोलन केले. ही घटना शुक्रवारी दुपारी १ वाजतादरम्यान घडली असून पोलिसांनी मोठ्या शिताफीने त्याला खाली उतरविल्याने मोठा अनर्थ टळला. ...
येथील नदीपात्राच्या काठावर टाकलेले शिळे अन्न खाल्ल्याने विषबाधेमुळे १३ जनावरांचा मृत्यू झाला; तर १५ जनावरे अत्यवस्थ आहेत. ही घटना शुक्रवारी घडल्याने शंकरजी देवस्थान परिसरात राहणाऱ्या तीन पशुपालकांचे मोठे नुकसान झाले आहे. ...
कर्ज वाटपातील आर्थिक अनियमितता व अनागोंदी कारभार यामुळे आर्थिकदृष्ट्या डबघाईस आलेल्या जिल्हा सहकारी बँका राज्य सहकारी बँकेत विलीन करण्याबाबत राज्य सरकार निर्णय घेणार असल्याचे सुतोवाच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. ...
स्थानिक नगरपालिके अंतर्गत विविध विकास कामे झपाट्याने सुरू आहे. या विकास कामांच्या प्रगतीचा आलेख वाढत असताना त्यात आता पुन्हा नाट्यगृहाची भर पडली आहे. ४ कोटी रुपयातून येथे सुसज्ज नाट्यगृह साकारण्याचा मार्ग मोकळा झाला असून पालिकेकडे निधीही वळता करण्यात ...
विदर्भातील जनता स्वत: चे जीवनमान समृद्ध करण्याकरिता झटत आहे.जगाचा पोशिंदा आत्महत्या करीत आहे.विदर्भाचा विकास खुंटल्याने बेरोजगारीचे प्रमाण वाढले आहे तसेच आदिवासी भागात कुपोषणाचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढत आहे. ...
खरीप हंगामात अनियमीत पावसामुळे कापूस, सोयाबीन पीक धोक्यात आले आहे. शासनाने जिल्हयात केवळ तीन तालुक्यात दुष्काळ जाहीर केला आहे.संपूर्ण जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्यावतीने करण्यात आली. ...
राज्यातील गरजू रुग्णांना आरोग्य सेवा मिळावी यासाठी महात्मा फुले जनआरोग्य योजना सुरू करण्यात आली. या योजनेतून दत्ता मेघे इंस्टिटट्युट आॅफ मेडीकल सायन्स या संस्थेच्या रूग्णालयाने राज्यात सर्वाधिक उपचार केले आहे. ...
वर्धा जिल्ह्यातील आदिवासी बांधवांना जात वैधता प्रमाणपत्रासह विविध कामानिमित्त नागपूर येथील आदिवासी विभागाच्या प्रकल्प कार्यालयात जावे लागते. एकच वेळी उपराजधानी गेल्यावर त्यांची कामे होत नसल्याने त्यांचा वेळ व पैशा वाया जातो. ...
पोटाची खळगी भरण्यासाठी हाताला काम हवे असते.परंतु हे कामच मिळत नसल्याने उपसमारीची वेळ आली आहे. परिणामी कामाच्या शोधात पर जिल्ह्यातील मजूरांनी वर्धा जिल्ह्याची वाट धरली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील विविध गावांमध्ये पर जिल्ह्यातील मजुरांचे जत्थे दाखल झाले ...