भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सेवाग्राम मुळ गावातील समाज बांधवांशी संवाद साधला होता.ते ज्या ठिकाणी दगडावर बसले होते त्या स्थळाचे सौदर्र्यीकरण करण्यात येणार आहे. ...
हिपेटायटीस बी इंजेक्शनच्या रिअॅक्शनमुळे मरण पावलेल्या हिमानीच्या देवळी येथील राहत्या घरी खासदार रामदास तडस यांनी भेट देवून कुटुंबियांचे सांत्वन केले. सावंगी (मेघे) येथील श्रीमती राधिकाबाई मेघे कॉलेज आॅफ नर्सिंगमध्ये हिमानी मलोंडे ही विद्यार्थिनी बीए ...
भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. राहुल गांधी यांनी आर्वी विधान सभा क्षेत्राचे आमदार अमर शरदराव काळे यांच्यावर महत्वाची जबाबदारी सोपविली आहे. मध्यप्रदेश राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाचे निरीक्षक म्हणुन त्या ...
महाराष्ट्र शासनाने भूविकास बँकेच्या थकबाकीदार सभासदांसाठी एक रकमी कर्ज परतफेड योजनेस ३१ मार्च २०१९ पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे. त्यामुळे भूविकास बँकेच्या थकबाकीदार सभासदांना योजनेनुसार त्यांच्याकडील असलेल्या वसुलपात्र मुद्दल त्यावर ६ टक्के सरळ व्याज .. ...
दिवाळी हा हर्षोल्हास आणि संपन्नता घेऊन येणारा तेजोमय सण समजल्या जातो. परंतु समाजातील दुर्लक्षीत व वंचित घटकांच्या घरांमध्ये याही दिवसात अठराविश्वे दारिद्र कायमच असते. ...
खरांगणा (मोरांगणा) ते कारंजा-कांढळी मार्गावरील धाम नदीवर असलेल्या पाच दशकापूर्वीचा पुल अचानक खचला. ही घटना सोमवारच्या रात्री ११ वाजता दरम्यान घडल्याने मोठी जीवितहानी टळली. या मार्गावरील वाहतूक ही बांगडापूर मार्गाने वळविण्यात आली आहे. ...
स्थानिक मालगुजारी पुरा भागातील रहिवासी सुनील शर्मा यांच्या घरातील गॅस सिलिंडरने अचानक पेट घेतला. ही घटना त्यांच्या कुटुंबियांच्या निदर्शनास येताच त्यांनी आरडा-ओरड केली. दरम्यान परिसरातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेत आगीवर नियंत्रण मिळविल्याने पुढी ...
येथील रामनगर वॉर्डात न.प.च्या देखरेखीत तयार होत असलेल्या सिमेंट रस्त्याच्या कामात कंत्राटदार मनमर्जी करीत असल्याने शासनाचा निधी वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...
राजकारण लोकांना एकमेकांपासून वेगळे करतात म्हणून धम्म कार्यात राजकारण आणू नये. तसेच बौद्ध विहार हे संस्कार केद्र्र व्हावते, असे मत साहित्यिक अॅड. वैशाली डोळस यानी व्यक्त केले. येथील डॉ. आत्माराम जवादे स्मृती परिसरात बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन करण्यात ...