येथील नगरपालिकेच्या नवनिर्मित खासदार रामदास तडस स्टेडीयमवर राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेचा महासंग्राम रंगला आहे. चार दिवस चालणाऱ्या या महिला व पुरुषांच्या दंगलीत पहेलवानांनी मैदान गाजवायला सुरुवात केली आहे. प्रारंभी उद्घाटनाच्या दिवशी रविवारी ...
मुलींनो शिक्षण घेऊन स्वत:च्या पायावर उभे राहा तसेच संयमाने व जबाबदारीने वागा, चुकीच्या गोष्टीसाठी नाही म्हणायला शिका, अन्यायविरूध्द कायद्याची मदत घ्या. स्वाभिमानानी जगा व हुंडा घेणाऱ्या मुलाशी लग्न करणार नाही असा निश्चय करा असे आवाहन जिल्हा महिला व ब ...
हिवाळा संपत येऊन उन्हाळा सुरू होण्याची चाहूल लागली आहे. परंतु, हिवाळा संपण्याच्या महिनाभरापूर्वीपासूनच शेतशिवारातील नदी-नाल्यांना कोरड पडली आहे. ही कोरड चिंतनीय असून जलसंकट गडद होण्याचे संकेत आहेत. ...
येत्या फेब्रुवारी महिन्यापासून स्व.वामनराव दिवे चॅरिटेबल ट्रस्ट, आर्वी विधानसभा क्षेत्रातील आर्वी, आष्टी व कारंजा या तिन्ही तालुक्यांतील नेत्ररूग्णांच्या सेवेसाठी तब्बल १०० नेत्रतपासणी शिबिर आगामी सहा महिन्यांच्या कालावधीमध्ये घेणार असल्याचा मानस कें ...
गावाचा विकास करणे ग्रामसेवकासह सरपंचांच्या हातात आहे. सरपंच हा गाव विकासाचा मुख्य घटक असून ज्या गावचा सरपंच सक्षम, त्या गावाचा विकास उत्तम होतो. सरकारच्या अनेक योजनांचा निधी आता थेट ग्रामपंचायतस्तरावर मिळत असल्याने सरपंचांना मोठ्या प्रमाणात अधिकार मि ...
सेलू तालुक्यातील सुकळी (स्टेशन) येथील दारूबंदी महिला मंडळाने दारू पकडून नष्ट केली.त्यामुळे संतापलेल्या दारूविक्रेत्यांनी महिलांना जिवे मारण्याची धमकी दिली. येथील पोलिसही दारूविक्रेत्यांच्या पाठीशी असल्याचा आरोप केला आहे. तसेच योग्य कारवाई करण्याची मा ...
येथील शिक्षा मंडळद्वारा संचालित श्रीकृष्णदास जाजू ग्रामीण सेवा महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना पथकाचे ‘राष्ट्रीय एकात्मता व स्वच्छ भारत अभियानासाठी युवाशक्ती’ शिबिर आर्वी तालुक्यातील पानवाडी येथे घेण्यात आले. या शिबिरातील युवक-युवतींनी युवाशक्त ...
यावर्षी कमी पाऊस पडल्यामुळे शासनाने राज्यात १५१ तालुक्यामध्ये दुष्काळ घोषित केला असून दुष्काळावर मात करण्यासाठी विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत. वर्धा जिल्हयातही तीन तालुक्यात मध्यम स्वरुपाचा दुष्काळ असून या ठिकाणी पिण्याचे पाणी आणि जनावरासाठी चाऱ् ...