वाहनचालकांच्या बेशिस्तपणामुळे मागील काही वर्षांत अपघातांचे प्रमाण वाढले असून चिंतनाचा विषय ठरला आहे. याकरिता पोलिस विभागाकडून न्यायालयाच्या निर्णयानुसार कठोर उपाययोजना केल्या जाणार आहेत. यापुढे मद्य, शिवाय अंमली पदार्थांचे सेवन करून वाहन चालविताना आढ ...
देवळी तालुक्याच्या पुलगावं आयुध निर्माण परिसरात २० नाव्हेंबर २०१८ रोजी भीषण बॉम्बस्फोट झाला होता. या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशी रक्षा मंत्रालयालकडून प्रारंभ झाला असून याकरिता चौकशी समिती गठीत करण्यात आल्याची माहिती केंद्रीय रक्षा राज्यमंत्री सुभाष भाम ...
पालिकेची कोणतीही परवानगी न घेता नागपूर मार्गावर कृपलानी यांनी अवैधरित्या हॉटेलचे बांधकाम करीत अतिक्रमण केले आहे. यावर कारवाई करण्यासंदर्भात नगरपालिकेला डझनभर पत्र देण्यात आले. परंतू कारवाईकडे कानाडोळा होत असल्याने येत्या सात दिवसांत कृपलाणीचे अतिक्रम ...
देवळी तालुक्यातील इंझाळा येथील शेतातील गोटफॉर्मवर चोरीच्या उद्देशाने आलेल्यांनी रखवालदार श्रावण पंधराम याला मारहाण करून गंभीर जखमी केले. उपचारादरम्यान श्रावणचा मृत्यू झाला. या प्रकरणी पुलगाव पोलिसात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपीचा शोध सुर ...
वर्धा जिल्ह्यात देवळी तालुक्यातील इंझाळा येथील शेतातील गोटफॉर्मवर चोरीच्या उद्देशाने आलेल्यांनी रखवालदार श्रावण पंधराम याला मारहाण करून ठार केले. हे प्रकरण जादूटोण्याच्या संशयावरून घडले असे पोलीस तपासात समोर आले आहे. ...
जिल्ह्यात असलेल्या आकोली येथील गोसावी समाजाच्या सोनाली रवी माईंदे या आठ वर्षांच्या बालिकेला जन्माचा दाखला नाही म्हणून जिल्हा परिषद शाळेने प्रवेशच नाकारल्याचे मुलीच्या वडिलांनी लोकमतला सांगितले. ...
झुडूपात दबा धरून बसून असलेल्या बिबट्याने गवत कापत असलेल्या तरुणावर अचानक हल्ला करून त्यास गंभीर जखमी केले. याप्रसंगी तरुणाने आरडा-ओरड केल्याने बिबट्याने जंगलाच्या दिशेने धुम ठोकली. ...
स्थानिक एडव्हेंचर हिल्सवर सुरू असलेल्या ३५ व्या स्काऊट गाईडच्या जिल्हा मेळाव्यास जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी भेट देवून १२०० स्काऊट गाईड सोबत थेट संवाद साधला. आपली कार्यालयीन कामे आटपून जिल्हाधिकाऱ्यांनी सायंकाळी ६ वाजता शिबिर स्थळी भेट दिली. ...
जिल्ह्यात अनेक खासगी कंपन्या शेतकऱ्यांकडून दूधाचे संकलन करीत आहे. यासाठी कोणतेही निकष लावण्यात आले नाही. मात्र जिल्हा दूध संघामार्फत संकलित होणाºया दूधासाठी मोठ्या प्रमाणावर निकष लावण्यात आले आहे. ...
टाळ, मृदंगाचा गजर आणि डोक्यावरती तुळशी वृंदावन घेऊन संत केजाजी महाराजांचा पालखी सोहळा रंगला. भाविक भक्तांसह २०० दिंड्यांनी सहभागी होऊन ‘राम कृष्ण हरी’चा जयघोष केला. ...