राज्य सरकारने लोकसहभागातून ५० कोटी वृक्ष लागवड कार्यक्रम हाती घेतला. याच कार्यक्रमांतर्गत गाव-शहरातील मोकळ्या मैदानात आॅक्सिजन पार्कच्या निर्मितीचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. हिंगणघाट तालुक्यातील सावली (वाघ) या गावातही आॅक्सिजन पार्क असा मोठा फलक ...
येथील दयालनगर परिसरात मोकळ्या जागेवर उभा असलेला ट्रक बुधवारी २० फेब्रवारीला चोरीस गेला होता. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. तक्रारीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेने तपासाला गती देत अवघ्या चोवीस तासात अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर ...
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी परिणामकारक ठरणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकींचा अखेर बिगुल वाजला. जिल्ह्यातील २९८ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक, तर २६ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुका येत्या मार्च महिन्यात होऊ घातल्या आहेत. ...
पुलवामा येथील केंद्रीय राखीव दलाच्या जवानांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यांच्या निषेध करीत वीरमरण प्राप्त झालेल्या शहिदांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत ही भावना जाहीरपणे व्यक्त करण्यासाठी वर्धेकर सामाजिक ...
जिल्ह्यात अल्प पर्जन्यमानामुळे पाणी टंचाईची समस्या तीव्र झाली आहे. अनेक ठिकाणी पाच ते सात दिवसानंतर पाणी पुरवठा केला जात आहे. त्यामुळे नागरीक पिण्यासाठी पाणी (मिनरल वॉटर) विकत घेत आहे. त्यामुळे शहरात मिनरल वॉटरच्या नावावर पाणी विकणाऱ्यांचे उदंड पीक आ ...
आयुष्याला कलाटणी देणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेचा (बारावी) महासंग्राम गुरूवारपासून सुरु होत आहे. याकरिता शिक्षण विभाग सज्ज झाला असून जिल्ह्यातील आठही तालुक्यात ५१ परीक्षा केंद्रावरुन ही परीक्षा होणार आहे. ...
आई-वडिलांनी आपल्या मर्जीच्या विरोधात दुसरीकडे लग्न जुळवले. तसेच साखरपुड्याचा कार्यक्रमही उरकविला. यामुळे प्रेमात अपयश आल्याची खंत मनात ठेऊन एका प्रेमी युगुलाने शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी उघडकीस आली. ...
आई-वङिलांनी आपल्या मर्जीच्या विरोधात दुसरीकडे लग्न जुळवले व साखरपुडाही उरकल्याने टोकाचे पाऊल उचलत आकोली येथील एका प्रेमी युगुलाने विहिरीत उडी घेऊन जीव दिल्याची घटना बुधवारी उघडकीस आली. ...