स्थानिक बस स्थानक येथून रविवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास निघालेला आॅटो चालक व मालकांचा मोर्चा इंगोले चौक, ठाकरे मार्केट चौक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक, इंदिरा गांधी पुतळा चौक होत दुपारी १ वाजताच्या सुमारास डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात ...
शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळण्यासाठी केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू केली. या योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दोन हजार रुपयांचा पहिला हप्ता रविवारी एकाचवेळी वळता करण्यात आला. परंतु, जिल्ह्यात आचारसंहिता असल्यान ...
ओबीसी विद्यार्थ्यांना १०० टक्के शिष्यवृत्ती लागू करून त्यांना त्याचा लाभ देण्यात यावा, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. केंद्रात १९९८ आणि २००२-०३ पासून शंभर टक्के शिष्यवृत्ती योजना लागू करण्यात आली. ...
गांधीजींच्या १५० व्या जयंती वर्षानिमित्त त्यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाचा, त्यांनी केलेल्या वैज्ञानिक प्रयोगांचा व त्यांच्या समकालीन औचित्याचा वेध घेण्याच्या अनुषंगाने जनसहयोग ट्रस्टच्या माध्यमातून गांधी विज्ञान संमेलनाचे २८ फेब्रुवारीपासून २ मार्चपर ...
महात्मा गांधींनी पाकिस्तानला ५५ कोटी दिले, त्यांनी भगतसिंगला फासावर जाऊ दिले, सुभाषचंद्र बोस व महात्मा गांधी यांच्यात शत्रुत्व होते, गांधी हे आंबेडकर व त्यांच्या समाजाला न्याय देऊ इच्छित नव्हते, असे गांधींबाबत अनेक भ्रम जाणीवपूर्वक पसरविणारी नथुरामी ...
केसरीमल कन्या शाळेसमोर कृपलानी बंधूंनी केलेल्या बांधकामासंदर्भात तक्रारी झाल्यानंतर आता कृपलानी बंधूंनी नगर पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना नोटिशीचे उत्तर सादर केले आहे. या उत्तरात कृपलानी यांनी बांधकामाला २०१२ मध्येच परवानगी देण्यात आली होती, असा दावा ...
नियोजित फलाट रिकामा असताना चालकाने एसटी बस भलत्याच ठिकाणी उभी केल्याने प्रवाशांची एकच धावपळ झाली. शनिवारी वर्धा बसस्थानकावर हा प्रकार घडला. यामुळे प्रवाशांना मात्र मनस्ताप सहन करावा लागला. ...
देवळी तालुक्यातील मुरदगाव येथील सचिन लक्ष्मण राऊत हा इतवारा येथील पारधी बेड्यावर आला असता एका आॅटोचालकाने बस स्थानकाकडे जायचे आहे काय असे म्हणत सचिनला आॅटोत बसवून घेतले. याच दरम्यान सदर आॅटो चालकाने सचिनजवळील पाकिट आणि मोबाईल हिसकावून पळ काढला. ...
सध्या गावातील महिलांना घागर-घागर पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे;पण महिलांच्या या समस्येकडे ग्रा.पं. प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करीत गावातील जलसंकटावर मात करण्यासाठी तात्काळ योग्य पाऊल उचलण्यात यावे या मुख्य मागणीसाठी घागर घेऊन निघालेला महि ...
शहरानजीकच्या ११ ग्रा.पं.तील सुमारे १६ हजार कुटुंबीयांना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण पाणी पुरवठा करीत असून यंदाच्या वर्षी झालेल्या अल्प पावसामुळे उपलब्ध पाण्याचे सध्या योग्य नियोजन केले जात आहे. त्यातच पाटबंधारे विभागाकडून देण्यात आलेला महिन्याभऱ्याचा स ...