महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठातील डीएड व बीएडच्या विद्यार्थ्यांनी मंगळवारी आपल्या विविध मागण्यांसाठी विद्यापीठातील उपकुलगुरूंच्या दालनासमोर धरणे दिले. ...
महाशिवरात्रीचे औचित्य साधून सोमवारी अनेक शिवभक्तांनी ‘हर हर महादेव’चा जयघोष करीत शिव चरणी माथा टेकविला. या प्रसंगी भाविकांनी सुख, समृद्धी आणि विश्वशांतीसाठी ईश्वराला साकडेच घातले. सोमवारी वर्धा शहरातील महादेवपुरा भागातील शिव मंदिरात दर्शनासाठी भाविका ...
हिंगणघाट तालुक्यातील काचनगाव शिवारातील वसुदेव नारायण अवचट यांच्या शेतातील गोठ्याची शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत राखरांगोळी झाली. या घटनेमुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले असून त्याच्या अडचणीत भर पडली आहे. ...
यावर्षी झालेल्या अत्यल्प पावसाचा चांगलाच फटका सध्या नागरिकांना सहन करावा लागत आहे. दमदार पाऊस होत पावसाचे पाणी पाहिजे तसे जमिनीत मुरले नसल्याने मार्च महिन्याच्या सूरूवातीलाच अनेक विहिरींनी तळ गाठल्याचे बघावयास मिळते. शिवाय सध्या घागर-घागर पाण्यासाठी ...
महाशिवरात्रीचे औचित्य साधून कुठलाही अनुचित प्रकार घडू नये या उद्देशाला केंद्रस्थानी ठेवून खरांगणा पोलिसांच्यावतीने सोमवारी विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेंतर्गत खरांगणा पोलिसांनी दुपारी ४ वाजेपर्यंत तब्बल ४९ मद्यपींवर फौजदारी कारवाई केली. यात ४ ...
वर्धा लोकसभा क्षेत्र तसा काँग्रेसचा बालेकिल्ला; पण याच बालेकिल्ल्याचा मागील ६८ वर्षांचा इतिहास बघितल्यावर काँग्रेसमधील गटबाजी आणि पुढाऱ्यांच्या मतभेदाचा फायदा घेत तीन वेळा येथे भाजपाचे कमळ फुलले आहे. वर्धा लोकसभा क्षेत्रात विद्यमान खासदार भारतीय जनता ...
पाणीटंचाईचे संकेत असल्याने शहरात आणि लगतच्या भागात मागील काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणावर बोअरवेल खोदल्या जात आहेत. मात्र, संबंधित विभागाची परवानगी न घेता, शिवाय रात्री अपरात्री बोअरवेल केल्या जात असून यामुळे नागरिकांच्या झोपेचा खेळखंडोबा होत आहे. ...
वनस्पती अचल असून सपुष्प वनस्पतीमध्ये ९० टक्के परागीकरण हे कीटक व अन्य पशुपक्ष्यांमार्फत होत असल्यामुळे परागीभवन हाच परिसंस्थांचा आधार आहे. तथापि, परागीभवन ही विस्मरणात गेलेली परिसंस्था प्रणाली असून परागसिंचकाची मुख्य भूमिका बजावणाऱ्या माशा, भुंगे, फु ...