येथील हनुमान टेकडीवरील वैद्यकीय जनजागृती मंचाच्या पुढाकाराने मियावाकी फॉरेस्टची निर्मिती करण्यात आली आहे. यात जवळपास साडेपाचशे झाडांची लागवड केली असून या झाडांचे उन्हाच्या तीव्रतेपासून संरक्षण करण्याकरिता जमिनीवर वाळल्या गवताचे आच्छादन (मलचिंग) करण्य ...
नागपुरहून अमरावतीकडे कत्तलीसाठी जाणाऱ्या ६ गायी व ६ कालवडींची पोलिसांनी सुटका केली. ही कारवाई बुधवारी पहाटे अफजलपूर शिवारात करुन वाहनासह जनावरे ताब्यात घेतली. ...
अपुऱ्या पावसामुळे वर्धेकरांना वर्षभर पाणी पुरविण्याकरिता दुरदृष्टी ठेऊन केलेली पाणी कपात स्वागतार्ह आहे. परंतू मागील तीन ते चार महिन्यांपासून चार ते पाच दिवसाआड पाणी पुरवठा होतो. तसेच नळाला येणारे पाणी दुषित असल्याने आरोग्याच्या समस्या निर्माण होत आह ...
आजही ग्रामीण भागातील स्त्रियांची परिस्थिती अतिशय बिकट आहे. ग्रामस्थांची जीवनशैली सुधारावी यासाठी महात्मा गांधी खेड्यांकडे वळले. स्त्रियांच्या उत्थानासाठी सामाजिक तथा आरोग्य क्षेत्रातील संस्थांनी खेड्यामध्ये कार्यरत होण्याची गरज आहे, असे प्रतिपादन चेत ...
नेपाळ-भारत मैत्री वीरांगणा फाऊंडेशन काठमांडू रौतहट नेपाळ व भारतीय दूतावास काठमांडू यांच्या वतीने तीन दिवसीय अांतरराष्ट्रीय महाकुंभ कवि महोत्सव सातवा सोशल मिडिया मैत्री संमेलन, प्रतिभा प्रदर्शन व सन्मान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ...
नागपूर-मुंबई हा महाराष्ट्र समृध्दी महामार्ग वर्धा जिल्ह्याच्या तीन तालुक्यातील ३४ गावांमधून जाणार आहे. यासाठी लागणाऱ्या खासगी व सरकारी जमिनीचे अधिग्रहण करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. या समृद्धी महामार्गामुळे या गावातील शेतकऱ्यांना अच्छे दि ...
निवडणूक प्रचार मोहिमेत सार्वजनिक स्थळावर भित्तीपत्रक लावण्यास, घोषणा लिहिण्यास मनाई करण्यात आली आहे. यासंदर्भात भंग झाल्यास कारवाईचे अधिकार नगरपालिका, निवडणूक प्रशासन यांच्याकडे देण्यात आले आहे. ...
कापसाचे उत्पादन कमी असल्याने भविष्यात भाववाढ होईल, या आशेने घरी भरून ठेवलेला कापूस मार्चच्या पहिल्या आठवड्यात कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी ५ हजार ३०० रुपयांत विकला. ८ मार्चपासून कापसाच्या भावात कासवगतीने का होईना पण तेजी येत आहे. ...
भाजपच्या सिंदी शहर समितीतर्फे १० मार्चला आयोजित शक्ती केंद्र, बूथप्रमुख, पदाधिकारी व कार्यकर्ता मेळाव्यात काही जणांचा अपवाद वगळता बहुतेकांनी दांडी मारली. स्वत:च्याच पक्षाच्या आयोजनाला दिलेली बगल पाहता भाजपमध्ये सर्व काही आलबेल नाही, हे स्पष्ट झाले आह ...
जिल्ह्यातील १३ जलाशयात सध्या केवळ १३.४३ टक्केच उपयुक्त जलसाठा असून दोन प्रकल्प कोरडे झाले आहेत. भविष्यातील जलसंकट लक्षात घेऊन उपलब्ध पाण्याचे नियोजन केले असले तरी पाण्याचा काटकसरीनेच वापर करावा, अशा कडक सूचना पाटबंधारे विभागाकडून संबंधित विभागांना दे ...