काँग्रेसचा जाहीरनामा हा मेड इन पाकिस्तान आहे, तिरंगा ध्वज जाळला तरी देश द्रोहाचा गुन्हा दाखल होणार नाही. अमेठीपेक्षा वर्धा जिल्ह्याचा विकास झाला. सामान्य माणसाला कामासाठी खासदारांना भेटायला जायचे असल्यास रामदासजी ४० कि. मी. वर भेटतील,.... ...
शेतकरी कृषीपंपाच्या वीजेचे देयक नियमित भरत नाही. त्यामुळे महावितरण कंपनीला दरवेळी मोठा फटका बसतो. त्यामुळे शेतकऱ्यांची यातून सुटका करण्यासाठी सौर उर्जेवरील कृषीपंप देण्याची योजना लागू करण्यात आली आहे. ...
राज्यात पाच लाख बेघरांना घरे दिली. देशात २०२४ पर्यंत एकही बेघर राहणार नाही, हा आमचा संकल्प आहे. मुद्रा योजनेत १३ कोटी लोकांना कर्ज दिले. शिवाय रोजगार निर्माण केला. श्रमेव जयते योजनेत ६० वर्षांवरील कामगारांना तीन हजार रुपये पेन्शन देण्यात येणार आहे. ...
सिदी रेल्वे येथील ड्रायपोर्टमुळे पुढील दहा वर्षांत ५० हजार लोकाना रोजगार निर्मिती होत अनेकांच्या हाताला काम मिळणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ...
आपल्याला सामान्य माणूस खासदार म्हणून पाहिजे. लालमातीची कुस्ती जिंकली, त्या माणसाला लोकसभेची कुस्तीसुद्धा जिंकून घ्यायची आहे, असे आवाहन राज्याचे अर्थमंत्री, वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. ...
आर्वी तालुक्यातील धनोडी येथील निम्न वर्धा प्रकल्पाच्या लाभापासून वंचित राहिलेल्या शेती योग्य क्षेत्र सिंचनाखाली आणण्यासाठी तयार करण्यात आलेल्या सुक्ष्म सिंचन योजनेचे काम सध्या जोरात सुरू आहे. हा प्रयोग राज्यातील सुक्ष्म सिंचनाचा पहिला असून २५० कोटीच् ...
येथे बनावटी नोट चालवून व्यावसायिकांची फसवणूक करण्याच्या प्रयत्नात असलेल्या एकाला समुद्रपूर पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून पोलिसांनी ५०० रुपयांच्या तब्बल २१ बनावट नोटा जप्त केल्या आहे. ...
मागील ५० वर्षांत काँग्रेस सरकारच्या राजवटीत शेतकऱ्यांची दैनीय अवस्था झाली. काँग्रेस सत्तेवर असताना त्यांना शेतकऱ्यांची चिंता नव्हती. आता निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्यांना खोटे वचन देण्याचे काम काँग्रेस करत आहे. ...
निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्यांना खोटे वचन देण्याचे काम काँग्रेस करत आहे. या काँग्रेसला गांधी जिल्ह्यातून लोकसभा निवडणुकीत हद्दपार करा असे आवाहन राज्याचे अर्थनियोजन व वनमंत्री तथा वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. ...
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांनी शुक्रवारी वर्ध्यात आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ जाहीर सभा घेतली. मात्र, या सभेला काँग्रेस पक्षाच्या उमेदवार अॅड.चारूलता टोकस यांनी संबोधित केले नाही. ...