अचानक लागलेल्या आगीत शेतातील गहू पीक जळून खाक झाले. ही घटना गोंदापूर शिवारात घडली असून यामुळे शेतकरी विलास टेंभरे यांचे सुमारे ५० हजारांचे नुकसान झाले आहे. या घटनेची नोंद सेवाग्राम पोलिसांनी घेतली आहे. ...
निवडणुकीच्या काळात सत्ताधाऱ्यांकडून आमच्या कार्यकाळात मोठ्या प्रमाणात तरुण-तरुणींना स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण दिल्या गेल्याचा डांगोरा पिटला जातो, तर विरोधकांकडून मोठ्या प्रमाणात बेरोजगारांच्या संख्येत वाढ झाल्याचा आरोप होतो. याच पार्श्वभूमीवर लोकमतने ...
सध्या सूर्यनारायण आग ओकत आहे. त्यातच आदर्शनगरातील नागरिकांना चार दिवसाआड पाणी पुरवठा केल्या जात आहे. अशातच थोडे पाणी असलेली विहीर अनेक कुटुंबाला आधार देणारी ठरत आहे; पण जोरदार पाऊस येत भूगर्भातील पाणी पातळी वाढण्यासाठी आणखी साडेतीन महिन्यांचा कालावधी ...
दिवसाच्या पहिल्या ठोक्यालाच सेलू तालुक्यातील दिंदोडा आणि हिवरा ग्रामवासीयांनी पाणी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेकरिता संपूर्ण गावाने एकत्र येत मोठ्या उत्साहाने जलदेवतेची पूजा तसेच श्रमदान करून सुरुवात केली. ...
देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात स्थिर सरकार आणण्यासाठी सर्वांनी भारतीय जनता पक्षाला सहकार्य करावे, असे आवाहन माजी आमदार सागर मेघे यांनी केले. वर्धा येथे आयोजित व्यापाऱ्यांसोबत संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. ...
देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात स्थिर सरकार आणण्यासाठी सर्वांनी भारतीय जनता पक्षाला सहकार्य करावे, असे आवाहन माजी आमदार सागर मेघे यांनी केले. ...
अनेकांना आधार देणाऱ्या धाम प्रकल्पाच्या उंची वाढीचा विषय १९९९ ला पहिली प्रशासकीय मान्यता मिळूनही विविध कारणास्तव आजपर्यंत मार्गी लागलेला नाही. पहिल्या प्रशासकीय मान्यतेची मुदत संपल्याने दुसरी प्रशासकीय मान्यता २००६ ला मिळाली. परंतु, प्रत्यक्ष काम मात ...
वर्धा लोकसभा मतदार क्षेत्रातून रिंगणात असलेले भारतीय जनता पार्टीचे उमेदवार रामदास तडस यांच्या प्रचारार्थ आमदार डॉ. पंकज भोयर यांच्या नेतृत्वात पदयात्रा, सभा आणि बैठकांचा धडाका सुरु झाला आहे. आमदार भोयर वर्धा शहरासह वर्धा विधानसभा मतदारसंघही पालथा घाल ...
हिंगणघाट-समुद्रपूर, सिंदी रेल्वे या मतदारसंघातील हजारो शिवसैनिक रामदास तडस यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे माजी राज्यमंत्री, शिवसेनेचे उपनेते अशोक शिंदे यांनी सांगितले. ...