जिल्ह्यातील बोर व्याघ्रप्रकल्प पर्यटनस्थळ असल्याने पर्यटकांची गर्दी वाढत आहे. या प्रकल्पालगत असलेली बोर नदीही कित्येक दिवसांपासून स्वच्छतेच्या प्रतीक्षेत आहे. मात्र, आता समृद्धी महामार्गाच्या सोबतीने या नदीपात्रालाही समृद्ध करण्यासाठी आमदार डॉ. पंकज ...
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची १५० वी जयंती २ आॅक्टोबर २०१९ ला साजरी होणार आहे. यासाठी राज्य सरकारने सेवाग्राम, पवनार विकास आराखडा तयार करून याअंतर्गत विकास कामे गांधी जयंतीपूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहे. ...
लोकसभा निवडणूक अर्थात लोकशाहीचा सण गुरुवारी पार पडला. यादरम्यान अधिकारी-कर्मचारी निवडणूक कामात व्यस्त असल्याने दुसऱ्या दिवशी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात कमालीचा शुकशुकाट पाहायला मिळाला. ...
लोकसभा मतदारसंघात महिला मतदारांचा मतदानात प्रचंड उत्साह दिसून आला. लोकसभा मतदार संघातील २ हजार २६ मतदान केंद्रांवर महिला मतदारांनी मोठ्या प्रमाणावर मतदान केले. ...
येथील मतदारयादीत अनेकांची नावे नसल्याने मतदारांना नावे शोधण्यासाठी दिवसभर पायपीट करावी लागली. आॅनलाईन सर्च करून सुद्धा नावे मिळत नसल्याने एकच गोंधळ उडाला. बहुतेकांना मतदानापासून वंचित राहावे लागले. ...
लोकसभा मतदारसंघात रखरखत्या उन्हातही सर्वत्र मतदानाचा उत्साह दिसून आला. शहरी व ग्रामीण भागात मतदान केंद्रांवर दिवसभर मोठ्या प्रमाणावर मतदारांच्या रांगा लागून होत्या. अनेक ठिकाणी यादीमध्ये नाव न आढळल्याने बऱ्याच केंद्रावर मतदारांना भटकंती करावी लागल्या ...
लोकशाहीच्या उत्सवात अधिकाधिक मतदारांनी सहभागी व्हावे, याकरिता प्रत्येक मतदान केंद्रावर अत्यावश्यक सुविधांमध्ये वाढ करण्यात आली आहे, असा गवगवा जिल्हा निवडणूक विभागाच्यावतीने करण्यात आला. परंतु, प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी बहुतांश मतदान केंद्रांवर अत्या ...
वर्धा लोकसभा मतदारक्षेत्रात गुरूवारी झालेल्या मतदानात सायंकाळी ५ वाजेपर्यंत एकूण मतदारांपैकी ५५.३८ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सायंकाळी उशिरापर्यंत अनेक मतदान केंद्रांवर मतदान सुरूच होते. त्यामुळे मतदानाचा टक्का ६५ पार होईल, अशी शक्यता आहे. ...