जिल्ह्यात पाणी टंचाईच्या झळा तीव्र होऊ लागल्याने नागरिकांना आता पाणी बचतीचे महत्त्व कळू लागले. याच दरम्यान वॉटर कप २०१९ या स्पर्धेलाही सुरुवात झाल्याने जलचळवळीकरिता अनेक सामाजिक संघटना एकत्र आल्या आहे. ...
अत्यल्प पर्जन्यमानामुळे सर्वत्रच पाणी टंचाईचा सामना करावा लागत असताना आता समुद्रपुरातही पाणीबाणी निर्माण झाली आहे. शहराला पाणीपुरवठा करणारी नळ योजनच्या विहिरीनेही तळ गाठल्याने नागरिकांना चार ते पाच दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो. ...
भरदुपारी उन्हाच्या तीव्र झळा सुरु असल्याने गावातील रस्ते सामसूम झाले होते. अशातच गावालगतच्या मोकळ्या जागेवरील कचऱ्यांने अचानक पेट घेतला. उन्हाचा तडाख्यात हवेची झुळूक आल्याने आगीने रौद्ररुप धारण केले. ...
सुरुवातीपासूनच या अन् त्या कारणाने चर्चेत राहिलेली २० वी पशुगणना आता शहरीभागात ढेपाळल्याचे दिसून येत आहे. पशुसंवर्धन विभागाला पाहिजे तसे सहकार्य शहरी भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांकडून मिळत नसल्याने तब्बल ३८ हजार १५० च्यावर गृहभेटी शिल्लक आहेत. ...
दिलीप बिल्डकॉन प्रशासनाने खोदकामादरम्यान वर्धा नदीवरून देवळीला पाणी पुरवठा करणारी मुख्य जलवाहिनीच फोडली. त्यामुळे याचा पाणी पुरवठ्यावर परिणाम झाला. जलवाहिनी फुटल्याने पालिका प्रशासनाचे लाखोंचे नुकसान झाले असून माहिती मिळताच खा. रामदास तडस यांनी घटनास ...
येथील देवेंद्र झाटे यांच्या घराला शॉर्ट सर्किटमुळे अचानक आग लागली. यामुळे त्यांचे सुमारे सव्वा दोन लाखांचे नुकसान झाले आहे. सदर आगीत घरातील वस्तु, अन्न-धान्य, कपडे जळून खाक झाले. ...
गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजनेंतर्गत विविध तलावांची पाणी साठवण क्षमता वाढविण्यावर भर दिला जात आहे. परंतु, वर्धा शहरासह परिसरील १५ गावांची पाणी समस्या निकाली काढण्यासाठी फायद्याचा ठरणाऱ्या महाकाळी येथील धाम जलाशयाला गाळमुक्त करण्यासाठी जिल्हा प्रशा ...
जिल्ह्यात पाणी संकट गडद होत असल्याने बांधकामासह पाण्याशी संबंध येणाऱ्या कामांना पावसाळ्यापर्यंत थांबा देण्यात यावा. तसेच पाणी टंचाईची समस्या पुन्हा निर्माण होऊ नये याकरिता प्रत्येक ग्रामपंचायतींनी घरोघरी जल पुनर्भरणाची अंमलबजावणी करावी, यावर निर्णय घ ...
जिल्ह्यातील बैलबाजारांचा महाराष्ट्रात नावलौकिक होता. मात्र, सध्या पाणी व चारा टंचाईच्या झळांमुळे बैलांसह इतर जनावरांचा बाजार चांगलाच फुलताना दिसून येत आहे. ...
येथील काळापुल भागातील माला राजू कुमरे (४८) या विवाहितेचा नातेसंबंधातील भाच्याने चाकूने मारहाण करून खून केला. ही घटना रविवारी उघडकीस आली. या प्रकरणी नागपूर येथील नंदनवन पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद घेतली आहे. ...