पाणीटंचाई, आठ ते पंधरा दिवसांआड होणारा अल्प पाणीपुरवठा आणि हातपंप, विंधन विहिरींमधूनही पुरेसे पाणी येत नसल्याने पाणी साठवणुकीकरिता वापरात येणाऱ्या टाक्यांची शहरात प्रचंड मागणी वाढली आहे. ...
येथील राष्ट्रीय महामार्गालगतच्या सुगुणा फुडस्जवळ दोन ट्रकची समोरासमोर धडक झाली. हा अपघात बुधवारी रात्री ८ वाजता झाल्याने यात दोन्ही ट्रकच्या केबिनचा चुराडा होऊन ट्रकचा वाहक गंभीर जखमी झाला. त्याला उपचाराकरिता सेवाग्राम रुग्णालयात दाखल करण्यात आले. ...
स्थानिक गो.से.वाणिज्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाद्वारे प्लास्टिक निर्मूलन जनजागृती अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी शहरातील मुख्य बाजारपेठेसह विविध भागात जाऊन नागरिकांशी संवाद साधला. ...
ज्ञान व विज्ञानाच्या क्षेत्रात विश्वविद्यालयाने एक नवी उंची गाठली असून हे विश्वविद्यालय आगामी वर्षांत विश्वस्तरावर ज्ञानाचे महत्वाचे केंद्र म्हणून ओळखले जाईल, असा विश्वास महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयाचे माजी कुलगुरू प्रो. गिरीश्वर ...
येथील गांधी आश्रम प्रतिष्ठानाच्यावतीने सेंद्रिय पद्धतीचा अवलंब करून शेती केली जाते. यंदाच्या वर्षी सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानाला शेतीच्या माध्यमातून २१ क्विंटल तूर, ६० क्विंटल गहू तर ३३ क्विंटल चणा पिकाचे उत्पन्न झाले आहेत. इतकेच नव्हे तर ८ क्विंटल ह ...
जिल्ह्यातील नागरिकांना सध्या भीषण जलसंकटाला सामोरे जावे लागत आहे. अशातच वर्धा शहरासह परिसरातील १३ गावांमधील सुमारे ३१ हजारांच्यावर कुटुंबियांना धाम प्रकल्पातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याची उचल करून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व वर्धा नगर परिषद प्रशासन का ...
जिल्ह्यातील चार मध्यम अन् दोन लघु प्रकल्प कोरडे झाले असून अन्य मध्यम व लघु प्रकल्पातील पाणी पातळी अतिशय खालावल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. या प्रकल्पांत मोजकाच पाणीसाठा शिल्लक असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत असून मान्सून येईपर्यंत यातील पाणी आणखी घ ...
चारमंडळ येथे शासकीय स्वस्त धान्य दुकान मिळावे, याकरिता महिला बचतगटाने प्रयत्न केला. पण महिला बचतगटाला डावलून दुसऱ्याच व्यक्तीला दुकान चालविण्याकरिता देण्यात आल्याने महिला बचतगटाच्या सदस्यांसह ग्रामस्थांनी तहसील कार्यालयावर धडक देत स्वस्त धान्य दुकान ...
एकेकाळी कारंजा शहरातील नावाजलेली आणि ग्राहकांना तत्पर सेवा देण्यास अग्रेसर असणारी स्टेट बँक कर्मचाऱ्यांच्या उर्मट वागणुकीमुळे, सेवा देण्यास टाळाटाळ करण्याच्या प्रवृत्तीमुळे ग्राहकांच्या नजरेतून उतरत चालली आहे. ...
यंदाच्या वर्षी सुरूवातीला पावसाने दगा दिला. तर सध्या सूर्यनारायण आग ओकू पाहत आहे. अशातच उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करून परिसरातील काही शेतकऱ्यांनी भाजीपाला वर्गीय पिकांचे संगोपन केले आहे. ...