अल्प पर्जन्यमानामुळे यंदा जिल्ह्यात जलसंकट गडद झाले आहे. याच्या मानवासह वन्यप्राण्यांना झळा सोसाव्या लागत आहेत. ही बाब लक्षात घेता वनविभागाने जिल्ह्यातील आठ वनपरिक्षेत्रांत वन्यप्राण्यांच्या तृष्णा-तृप्तीकरिता तब्बल कृत्रिम १५० पाणवठ्यांची निर्मिती क ...
आदर्शनगर येथील रहिवासी पाणीसमस्येचा सामना करीत आहे. मात्र ग्रामपंचायत प्रशासनाने आश्वासनापलीकडे काहीही केले नाही. त्यामुळे संतप्त रहिवाशांनी शनिवारी रिकाम्या घागरीसह ग्रामपंचायत कार्यालयावर धडक देत आवारात धरणे दिले. ...
येथील नळयोजनेला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीला पाच दिवसांपूर्वी गळती लागली. त्यामुळे निम्मे गाव पाण्यावाचून वंचित होते. यात गडी वॉर्ड व दलित वस्तीचा समावेश आहे. या दलित वस्तीला डॉ. वसंतराव देशमुख यांनी आपल्या शेतातील विहिरीवरून पाईपलाईन टाकत पाणीपुरव ...
शहीद हेमंत करकरे व भारतीय पोलीस सेवेमध्ये असलेल्या अधिकाऱ्यांबद्दल साध्वी प्रज्ञासिंग ठाकूरच्या विधानाचे जिल्ह्यातही पडसाद उमटले. सेवानिवृत्त पोलीस अधिकारी कर्मचारी कल्याणकारी संघटना, वीर अशोक सम्राट संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत निषेध केला. ...
वाशीम जिल्ह्यातील एका छोट्याशा खेड्यातील एक वृद्ध दाम्पत्याला उपचाराकरिता सेवाग्राम रुग्णालयात आले. वृद्ध महिलेला तपासांती डॉक्टरांनी अॅन्जिओग्राफीची तपासणी सांगितली. ...
शहरालगतच्या पिपरी (मेघे) परिसरात पाणी प्रश्न गंभीर होत असून सध्या दहा दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिकांची पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती सुरुअसल्याने प्रशासनाकडून नागरिकांना टँकरव्दारे पाणीपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी ग्रामपंचायत प्रशासनाने ...
कत्तलखान्याकडे जनावरे घेऊन जाणाऱ्या वाहनाचे चाक निघून झालेल्या अपघतात दोन बैल गंभीर जखमी झाले. अपघातानंतर मागाहून आलेल्या वाहनात बसून चालकाने पळ काढला. हा अपघात शुक्रवारी सकाळी ६ वाजतादरम्यान महामार्ग क्रमांक सहावरील टोलनाक्या नजिकच्या साई अमन ढाब्या ...
तालुक्यातील १०४ गावांपैकी ६३ गावात पाणीटंचाई सदृशस्थिती निर्माण झाली आहे. या गावातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पंचायत समितीव्दारे कृती आराखडा तयार करुन जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आला. ...
शासनाचे सोयाबीन हितार्थ धोरण शेतकऱ्यांच्या पथ्यावर पडले आणि ज्वारी पीक शेतशिवारातून हद्दपार झाले. आता जनावरांसाठी कड्याळू व चाऱ्याची ज्वारी पेरण्याचा प्रसंग शेतकऱ्यांवर ओढवला आहे. ...
पाण्यासाठी सुकाळ अशी गावाची ओळख असली तरी पाण्याचे नियोजन बिघडल्याने उन्हाळ्यात मानवासह जनावरांना पाणीसमस्येचे चटके सहन करावे लागत असल्याचे चित्र आहे. ग्रा. पं. प्रशासनाने यावर अद्याप तोडगा काढल्याचे दिसत नाही. ...