आष्टी मार्गावर भरधाव कंटेनर व रापमची बस यांच्यात समोरासमोर धडक झाली. ही घटना मंगळवारी स्थानिक कृषी फलोत्पादनाच्या कार्यालया समोर घडली. या अपघातात कुणी जखमी झाले नसले तरी दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे, चालकाच्या समयसूचकतेमुळे मोठी ...
पूर्वीच या परिसरातील पशुपालकांना जनावरांच्या चाऱ्यासह पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. अशातच मागील १५ दिवसांत १२ जनावरांचा बिबट्याने फडशा पाडल्याने परिसरातील नागरिकांमध्ये बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे. वनविभागाने याप्र्रकरणी योग्य कार्यवाही करण्य ...
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) शाळांमध्ये मनमर्जी कारभार सुरू असतानाच खासगी अनुदानित आणि विनाअनुदानित शाळांमध्येही गणवेश, पुस्तके आणि इतर शैक्षणिक साहित्य खरेदी करण्याची पालकांना सक्ती केली जात आहे. यावर शिक्षण विभागाचे कुठलेही नियंत्रण ...
श्रीक्षेत्र टाकरखेड येथे नावीन्यपूर्ण उपक्रमांतर्गत पाणी फाऊंडेशन आणि लोकप्रतिनिधी, अंगणवाडीसेविका आदींनी पुढाकार घेत ११ एकरातील वर्धा नदीपात्र ट्रॅक्टरद्वारे नांगरले. ...
सेवाग्राम आश्रमाला जागतिक वारसास्थळाचा दर्जा बहाल करण्यात यावा, अशी मागणी बहार नेचर फाऊंडेशनने केली असून आम्ही या मागणीचा पाठपुरावा करू, अशी भूमिका महाराष्ट्र वारसा जतन आणि संवर्धन परिक्रमेचे संयोजक बंडू धोत्रे यांनी व्यक्त केली. ...
नाफेडला तुरी विकून दोन महिन्यांचा काळ लोटला तरी शासनाकडून चुकारा न मिळाल्याने शेतकऱ्यांनी वेळेवरची आर्थिक अडचण तर भागली नाहीच; मात्र खुल्या बाजारात तुरीने सहा हजारांवर उसळी घेतल्याने आर्थिक नुकसान झाले. ...
जिल्ह्यातील भीषण पाणीटंचाईच्या फटका संत्रा उत्पादकांना बसला आहे. जवळपास चार हजार हेक्टरवरील संत्रा बागा सरपणाच्या वाटेवर असून बागा जगविण्यासाठी शेतकऱ्यांचा आटापीटा सुरु आहे. विहिरींनी तळ गाठले, टँकरने पाणी पुरवठा करणे शक्य नाही. ...
नजीकच्या टाकळी येथील लक्ष्मी माता मंदिरातून अज्ञात चोरट्यांनी तीस हजार रुपये किंमतीचे चार चांदीचे मुकुट चोरून नेले. ही घटना सोमवारी उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात चोरट्यांची दहशत निर्माण झाली आहे. ...
दीडशे कोटींच्या निधीतून होत असलेल्या वर्धा ते हिंगणघाट राष्ट्रीय महामार्गाच्या कामात अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने कंत्राटदाराने अनियमिततेचा कळसच गाठला आहे. सुरुवातीला वेस्ट मटेरियल तर आता माती मिश्रीत मुरुमाचा वापर होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्याम ...
अन्न सुरक्षा व मानदे कायद्यांतर्गत अन्न व औषध प्रशासन वर्धा कार्यालयातील अधिकाऱ्यांनी वेळोवेळी कारवाई करून जप्त केलेला सुगंधीत तंबाखू, पान मसाला आणि इतर प्रतिबंधित अन्नपदार्थ सोमवारी इंझापूर येथील डंपिंग यार्ड परिसरात नष्ट केला. सदर मुद्देमाल तब्बल च ...