महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेच्या निकालाची विद्यार्थ्यांसह पालकांना प्रतीक्षा होती. शनिवारी सदर परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. या परीक्षेत ओम रवींद्र झाडे याने ९८.४० टक्के गुण घेऊन व ...
जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्यातील पोथरा धरणावर देखण्या फ्लेमिंगो म्हणजेच रोहित पक्ष्यांचे आगमन झाले आहे. एकूण पंचेचाळीस पक्ष्यांचा हा थवा ‘बहार’च्या पक्षी अभ्यासकांना आढळून आला. ...
राज्यभरातील वाळूघाटावर बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे वाळू घाटधारक, गवंडी कामगार आणि शासनही अडचणीत सापडले होते. अखेर ६ जून रोजी या याचिकेवर सुनावणी झाली असून ही याचिका खारीज करण्यात आली. ...
जिल्ह्यात यंदा जलसंकट अतिशय गडद झाले आहे. याकरिता टँकरने पाणीपुरवठा करण्याबाबत ग्रामपंचायतींकडून प्रस्ताव मागविण्यात आले; मात्र पावसाळ्याला सुरुवात होऊनही जिल्हा प्रशासनाच्या केवळ नियोजनाच्या दुष्काळामुळे टँकरद्वारे शहरालगतच्या ग्रामीण भागाला पाणीपुर ...
वर्धा लोकसभा क्षेत्रातील पुलगाव, वर्धा व सिंदी रेल्वे येथील रेल्वे उड्डाणपुल बांधकामाला सुरूवात झाली आहे. परंतु, हे तिनही कामे कासवगतीनेच केली जात असल्याने सदर काम तातडीने पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्यात यावे, अशा सूचना खा. रामदास तडस यांनी दिल्या. ...
उन्हाची तमा न बाळगता बळीराजा राबतच असतो, नांगरणी, वखरणी, रोटावेटर, करून धुऱ्यांची साफसफाई सह शेतीची कामे अंतिम टप्प्यात आल्याचे दिसून येते. व धुळपेरणी तथा खरीप हंगामाकरिता शेतकऱ्यांची शेत सज्ज झाली आहे. ...
जिल्ह्यात उन्हाचा पारा चढत असताना तळेगाव परिसरात शेतकऱ्यांनी धुळपेरणीला सुरुवात केली आहे. या भागात शेतकऱ्याजवळ सिंचनाची सोय असल्याने दरवर्षी या भागातील शेतकरी धुळपेरणी करतो. यातील काही शेतकरी सिंचनाच्या पाण्यावर धुळपेरणी करतो तर काही शेतकरी निसर्ग रा ...
शनिवार १ ते बुधवार ५ जून या कालावधीत वेळोवेळी आलेल्या वादळीवाऱ्यासह पावसाने तब्बल ३८३ कुटुंबियांच्या घरांचे अंशत: नुकसान केले आहे. तर वीज पडून चार बैल, तीन गाई गतप्राण झाल्या आहेत. इतकेच नव्हे तर कुकुप पालन केंद्रातील २०० कोंबड्यांचा मृत्यू झाल्याची ...