मराठी महाराष्ट्रात राजभाषा जरी असली तरी या राजभाषेची अवहेलना महाराष्ट्रातच अधिक होते आहे, ही अतिशय लाजिरवाणी बाब होय, असे मत साहित्यिक व कवी प्रा. नवनीत देशमुख यांनी व्यक्त केली. ...
पढेगाव, चिकणीसह संपूर्ण जिल्ह्याला मंगळवारी वादळीवाऱ्याने तडाखा दिला. यामध्ये शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. याकरिता नुकसानभरपाईची मागणी केली गेली. महसूल विभागाने याची नोंद घेतली. ...
गांधी जिल्ह्यात दारूबंदी असली तरी बिनबोभाटपणे विक्री आणि वाहतूक केली जाते. पोलीस प्रशासनच या अवैध व्यवसायाला अभय देत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. वर्धा जिल्ह्यात १९७५ ला दारूबंदी झाली. प्रारंभीच्या काळात दारूबंदीकरिता प्रभावी अंमलबजावणी झ ...
सेलू तालुक्यातील बोर जंगल परिसरात २०१४ पूर्वी वास्तव राहिलेल्या टी-४ ‘शिवाजी’ नामक वाघाची माहितीच उपवनसंरक्षक कार्यालयात नसल्याचे वास्तव जिल्हाधिकाऱ्यांच्या मध्यस्तीअंती पुढे आले आहे. विशेष म्हणजे, २०१२ पासून शिवाजी नामक वाघ बेपत्ता आहे. ...
ग्रामीण भागाच्या विकासासाठी अभियंत्यांची भूमिका महत्त्वाची आहे. त्यांच्या मागण्या आणि समस्या सोडविण्यासाठी त्यांना संघर्ष करावा लागत आहे. अभियंत्यांच्या समस्या सोडविण्यासाठी आपण प्रयत्न करू, असे आश्वासन खासदार रामदास तडस यांनी दिले. ...
दोन वेगवेगळ्या ठिकाणी दोन विवाहित महिलांनी आत्महत्या केली. या दोन्ही घटनांची पोलिसांनी नोंद घेतली आहे. प्रीती सत्यदेव राजपूत (२२) रा. रामपूर आणि श्वेता प्रशांत ढेपे (३३) रा. जाम, असे मृत महिलांची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले. ...
माटोडा, बेनोडा गावातील सूरज हरिश्चंद्र्रराव नाखले पदव्युत्तर शिक्षण पूर्ण झालेला तरुण. गावानजीकच असलेल्या स्मशानभूमीत झाडे लावून ती भरउन्हात जगविण्यासाठी आटापिटा करणारा एक पर्यावरणप्रेमी. हल्ली ५ जून म्हटल्यावर सर्व लोक झाडे लावा वैगरेचे फोटो पोस्ट क ...
विषयुक्त चारा खाल्ल्याने तब्बल १५ गार्इंचा मृत्यू झाला. तर काही गार्इंची प्रकृती गंभीर आहे. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून त्यांच्यावर उपचार केले जात आहे. येथील पाचपावली पांदण शिवारात गार्इंचा कळप नेहमीप्रमाणे चरण्यासाठी गेला होता. ...
राज्य परिवहन महामंडळाची बस नादुरुस्त असल्याची माहिती चालकाने वरिष्ठांना दिल्यानंतरही तिच बस घेऊन जाण्याच्या सूचना चालकाला करण्यात आल्या. त्यामुळे प्रवाशी घेऊन नागरपूरकडे निघालेल्या बसचे सेलूच्या विद्याभारती महाविद्यालयाजवळ अचानक स्टेअरींग फ्री झाल्या ...
वर्धा- आर्वी या मार्गाचे चौपदरीकरण सध्या केले जात आहे. याच कामादरम्यान रस्त्याच्या मधोमध टाकण्यात आलेला मुरूम व्यवस्थित केल्या जात असताना मशीनखाली आल्याने दोघांचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी पहाटे ४ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेची नोंद खरांगणा पोल ...