वर्धा जिल्हा परिषद शाळेतील पारधी समाजाच्या ३० विद्यार्थ्यांना घरचा रस्ता दाखविल्याने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली असून या विद्यार्थ्याचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात आले आहे. ...
जून महिन्यात तब्बल २८ दिवस बेपत्ता राहिलेला वरूणराजा सदर महिन्याच्या शेवटच्या दोन दिवसात बऱ्यापैकी वर्धा जिल्ह्यात बरसल्याने शेतजमीनही ओली झाली आहे. सध्यास्थितीत जमिनीत असलेला ओलावा पेरणीसाठी योग्य असला तरी हवामानखात्याकडून उद्या मंगळवार आणि बुधवार ३ ...
लोकमतचे संस्थापक तथा ज्येष्ठ स्वातंत्र्य संग्राम सेनानी स्व. जवाहरलालजी दर्डा (बाबूजी) यांच्या जयंतीनिमित्त लोकमत परिवाराच्यावतीने मंगळवार २ जुलैला रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. रक्तदान हे श्रेष्ठदान असून या उपक्रमात नागरिकांसह रक्तदात्यांन ...
भरधाव कारने दुचाकीला धडक दिली. यात कारचालकासह दुचाकीवरील दोघे असे एकूण तीन जण जखमी झाले. हा अपघात वर्धा-वायगाव(नि.) मार्गावर इंझापूर शिवारात शिवनेरी ढाब्याजवळ सोमवारी झाला. रुपेश पाल, अंकीत साळवे आणि दिलीप साळवे अशी जखमींची नावे असल्याचे पोलिसांनी सा ...
वृक्षांची संख्या कमी होत असल्याने पृथ्वीवरील वातावरणातील बदलाचा अंदाज काही वर्षांपूर्वीच तज्ज्ञांकडून वर्तविण्यात आला होता. मात्र, सध्या झपाट्यानेच पृथ्वीवरील वातावरणात बदल होत आहेत. हा बदल पाहता जागातील ४० टक्के शहरात २०४० पर्यंत पाणी राहणार नाही. फ ...
पुलगाव येथील दारूगोळा भांडारात झालेल्या दुर्घटनेत १९ जवान शहीद झाले होते. त्यांना शहिदांचा दर्जा बहाल करून त्यांच्या कुटुंबीयांना शासकीय सोई सवलती देण्यात याव्यात, अशी मागणी खा. रामदास तडस यांनी लोकसभेत शून्य प्रहरात केली. खा. तडस लोकसभेत बोलताना म्ह ...
अहिल्याबाई होळकर यांंचा इतिहास नवीन पिढीला माहित व्हावा या भावनेतून आपण राज्यात ६५ ठिकाणी स्मारक बांधली असून बाराशे खेडातही अहिल्याबाई होळकराच्या नावाने लहान समाज मंदिरे बांधण्याचा आपला मानस आहे. आज या ठिकाणी ६५ लाख रूपये खर्चाचे पुण्यश्लोक अहिल्याबा ...
आरक्षणाच्या मुद्द्यावर योग्य निर्णय घेण्यात यावा. तसेच ५० टक्केच्यावर आरक्षण नसावेच या मुख्य मागणीसाठी हिंदू, मुस्लिम, जैन, सिख, ईसाई आदी धर्माच्या बांधवांनी एकत्र येऊन रविवारी वर्धा शहरातून मोर्चा काढला. हे आंदोलन सेव्ह मेरीट सेव्ह नेशन समितीच्या ने ...
सिमेंटीकरणाच्या काळात विकासाच्या नावावर मोठ्या प्रमाणात निसर्ग भकास केल्या जात आहे. परिणामी निसर्गचक्रही बदलल्याने त्याचे परिणाम सजिव सृष्टीला भोगावे लागत आहे. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळी हे ऋृतुनेही कालमान बदलले आहे. त्यासाठी आता निसर्गाला वाचविण्या ...