जिल्ह्याच्या पालकत्वाची सूत्रे नुकतीच राज्याचे ऊर्जा, नवीनीकरणीय ऊर्जा, राज्य उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. येत्या शुक्रवारी (दि.१२) पहिल्यांदाच ते वर्ध्याच्या दौऱ्यावर येणार असून एकाच दिवशी तीन बैठकांचे आयोज ...
समाजव्यवस्थेत अद्याप मागास जाती-जमातीतील कुटुंबांना जगण्याचा आधार शोधावा लागत आहे. वर्तमान स्थितीत सर्वत्र बेरोजगारीचा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र, बहुरूपी समुदायातील अल्पशिक्षित तरुणांनी स्वबळावर हंगामी बहुआयामी व्यवसायाची उभारणी केली आहे. यातून ...
कुलूपबंद असलेल्या मंदिरांना टार्गेट करून मंदिरातील मूर्तीच्या अंगावरील दागिने लंपास करणाऱ्या चोरट्याला शहर पोलिसांनी जेरबंद केले आहे. त्याच्याकडून पोलिसांनी मोठ्या प्रमाणात चोरीचे मौल्यवान साहित्य जप्त केले आहे. शिवाय, चोरट्याने एकूण चार गुन्ह्याची क ...
मागील दोन वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणाचा चांगलाच फटका वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसह नागरिकांना सहन करावा लागत आहे. कधी नव्हे, अशा भीषण जलसंकटाला उन्हाळ्याच्या दिवसात नागरिकांना सामोरे जावे लागले. यंदा समाधानकारक पाऊस होईल, असा अंदाज सुरुवातीला हवा ...
शहरासह वर्धा शहरानजीकच्या १३ गावांमधील एकूण ३६ हजार कुटुंबीयांना यंदा भीषण जलसंकटाला सामोरे जावे लागले. नागरिकांची समस्या व भविष्यातील पाणी टंचाईवर मात करण्याच्या उद्देशाला केंद्रस्थानी ठेऊन पाटबंधारे विभागाचे पालक सचिव चहल यांनी वर्धेत घेतलेल्या आढा ...
नजीकच्या मांडवा येथील शेतकरी कृष्णा शेंडे याने शेतातच विष प्राशन केल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. सेवाग्राम येथील रुग्णालयात त्यांना मृत घोषित करण्यात आल्यानंतर सेवाग्राम पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद घेत प्रकरण पुढील कारवाईसाठ ...
चालकाने काही प्रवाशांना न घेता बस पुढे नेल्याचा आरोप करीत पाठलाग करून कालव्याजवळ बस थांबविण्यात आली. यावेळी संतप्तांनी रापमच्या प्रवासी विरोधी धोरणांचा निषेध नोंदविला. सदर आंदोलनाची माहिती मिळताच यंत्र अभियंत्यांनी आंदोलनस्थळ गाठून संतप्तांशी चर्चा क ...
कस्तुरबा ही महात्मा गांधींची अशिक्षित सहचारिणी नव्हे तर ती एक सत्याग्रही वीरांगना होती, हे इतिहासाला कधी कळलेच नाही. महात्म्याच्या तेजस्वी प्रतिमेआड कस्तुरबाचे योगदान झाकोळल्या गेले. वयाने बापूंपेक्षा मोठ्या असलेल्या कस्तुरबाने सहजीवनाच्या आरंभकाळात ...
शिक्षण विभागात अनागोंदी कारभार सुरू असल्याचा प्रत्यय वारंवार येत आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नवीन आष्टीने जुनी धोकादायक इमारत पाडण्यासाठी २०१६ पासून वारंवार शिक्षण विभागाला प्रस्ताव दिला. मात्र, त्याकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात असल्याने पावसाळ ...
नजीकच्या बेनोडा येथील घरकुल लाभार्थ्याने स्वमालकीची जागा सोडून शासकीय आणि रहदारीच्या रस्त्यावर अतिक्रमण करीत बांधकाम सुरू केलेले आहे. परिणामी रहदारीचा मार्ग बंद झाल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. घरकुलाचे बांधकाम तत्काळ थांबविण्यात यावे व ...