शासनाच्यो निराधार व गरीबांसाठी अनेक योजना आहे. परंतु दफ्तर दिरंगाईमुळे या योजनांचा लाभ लाभार्थ्यांना वेळेत मिळत नाही. त्यामुळे निराधारांना त्रास सहन करावा लागतो. याबाबत लोकमतने वृत्त प्रकाशित करताच या वृत्ताची दखल घेत आमदार डॉ. पंकज भोयर यांनी बैठक ब ...
गुरांना चारा आणण्याकरिता शेतात गेलेल्या व्यक्तीवर रानडुकराने प्राणघातक हल्ला करुन गंभीर जखमी केले. ही घटना पिपरी येथे घडली असून शासनाकडून मदत देण्याची मागणी होत आहे. ...
येथील रेल्वे थांब्यावर मागील सहा महिन्यांपासून नागपूर भुसावळ नागपूर, नागपूर अमरावती नागपूर व अजनी काझीपेठ अजनी या पॅसेंजर गाड्या थांबत नसल्याने विद्यार्थी, व्यापारी व सामान्य नागरिकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. ...
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी व बारावीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये म्हणून पुरवणी परीक्षेची संधी उपलब्ध करुन दिली आहे. जुलै २०१९ मध्ये घेण्यात येणाऱ्या बारावी व ...
वारी म्हणजे महाराष्ट्रातील एक धार्मिक व सांस्कृतिक परपंरा. ही परंपरा जोपासणारे गाव म्हणजे वर्धा जिल्ह्यातील घोराड. विदर्भाचे प्रतिपंढरपूर अशी या गावाची ओळख. ...
देशातील शेतकऱ्याच्या हितांसाठी स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी करून शिफारशी लागू कराव्यात अशी मागणी शंकरप्रसाद अग्निहोत्री यांनी केली आहे. देशात शेतकऱ्यांसाठी विविध योजना उपलब्ध आहेत परंतु त्या योजनांची योग्य पद्धतीने अंमलबजावणी होत नसल्याने शेतकरी त्य ...
सेलू तालुक्याच्या ग्रामीण भागासह सेलू शहर करिता असलेल्या एकमेव ग्रामीण रुग्णालयात सध्या रुग्णांची गर्दी झाली आहे. उपचारासाठी रुग्णांना ताटकळत उभे राहावे लागत आहे. येथील बाह्य रूग्ण सेवेचा भार एकाच अधिकाऱ्यांवर आलेला आहे. ...
येथील यशवंतनगरातील प्रल्हाद लालचंद दूबानी यांच्या घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने त्यांच्या घरातून रोख २० हजार रुपयांसह सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण ७ लाख २० हजार २०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये चोरट्याची द ...
विविध प्रलंबित मागण्या निकाली काढण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. परंतु, त्यावर कुठलीही कार्यवाही न झाल्याचा ठपका ठेवत महसूल विभागाच्या कर्मचाºयांनी एकत्र येऊन बुधवारी एक दिवसीय सामूहिक रजा आंदोलन केले. ...