राष्ट्रीय महामार्ग क्र. ७ वर जाम चौरस्ता येथे गेल्या ४ दिवसांपासून पारधी समाजातील ६ जणांनी गावठी दारूविक्रीचा व्यवसाय थाटला आहे. दारूविक्रेत्यांकडून नागरिकांना जिवे मारण्याच्या धमक्या देण्यासह, मद्यधुंद अवस्थेत धिंगाणा घालणे असे प्रकार सुरू आहेत. ...
वेळोवेळी निवेदन देऊनही आर्वी नगर परिषदेत झालेल्या गैरप्रकाराची शहानिशा करण्यासाठी चौकशी समिती गठित करण्यात येत नाही. उलट मनमर्जीचा अवलंब करणाऱ्यांना विविध कामांचे कंत्राटदेऊन हित जोपासले जात आहे, असा आरोप करीत शनिवारी स्थानिक नगरपरिषदेच्या कार्यालयास ...
देवशयनी आषाढी एकादशीचे औचित्य साधून शुक्रवारी अनेक भाविक विठ्ठल चरणी नतमस्तक झाले. ‘नको सोन्या-चांदीचे दान; फक्त भिजव तहानलेले रान’ असे म्हणत जिल्ह्यातून दुष्काळाला हद्दपार कर माऊली असेच साकडेच भाविकांनी विठ्ठल चरणी घातले. ...
बहुतांशवेळी एखादा सामान्य माणूस आपल्या अभिनव कृतीतून खूप मोठा संदेश देऊन जातो. याच घटनेची प्रचिती कारंजा घाटगे येथील बसस्थानकावर पंक्चर दुरुस्ती करणाऱ्या जाबीर शेख नामक व्यावसायिकाने आपल्या कलाकृतीतून आणून दिली. ...
येथील महादेवभाई भवन मध्ये सर्व सेवा संघाची राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक पार पडली. या बैठकीत महाराष्ट्र सरकारने अवैध पद्धतीने भूदान यज्ञ मंडळाचे गठन केले असून त्याला न्यायालयात आव्हान देण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ...
पॅनकार्ड क्लबमध्ये गुंतविलेल्या रकमा परत देण्यात याव्या, अशी मागणी गुंतवणूकदारांनी शिवा संघटनेचे जिल्हाप्रमुख सुरेश पट्टेवार यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांमार्फत केंद्रीय अर्थमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे. ...
देवशयनी आषाढी एकादशीचे औचित्य साधून शुक्रवारी अनेक भाविक विठ्ठल चरणी नतमस्तक झाले. ‘नको सोन्या-चांदीचे दान; फक्त भिजव तहानलेले रान’ असे म्हणत जिल्ह्यातून दुष्काळाला हद्दपार कर माऊली असेच साकडेच भाविकांनी आज विठ्ठल चरणी घातले. ...
जिल्ह्यात यावर्षी पावसाअभावी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. शासनाकडे बी-बियाणे, खते आणि औषधे उपलब्ध आहेत. परंतु पाणीच नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्यामुळे आठ ते दहा दिवस पावसाची प्रतीक्षा करुन जर समाधानकारक पाऊस पडला नाही तर दुष्काळाच्या ...
शेतीला निसर्गही साथ देत नसल्याने शेतकरी, शेतमजूर मेटाकुटीला आला आहे. या सर्वांचा परिणाम थेट कशावर होतो, तो गरिबीत जीवन जगणाऱ्याच्या. राहणीमान, आरोग्य आणि शिक्षणावर माझ्या भागातील कोणत्याही व्यक्तीला किमान आरोग्य आणि............. ...