तालुका मुख्यालय असलेल्या समुद्रपूर नगरपंचायतीच्या क्षेत्रात १२ कोटी रुपये निधीतून पाणी पुरवठा योजना कार्यान्वित केली जाणार आहे. त्यामुळे भविष्यात समुद्रपूरकरांना शुद्ध पाण्याची उपलब्धता होणार आहे. ...
सेलू सारख्या ग्रामीण भागात राहत असल्याने आकाशातून कधी विमान जातानाचा आवाज आला की हातचे सर्व सोडून आम्ही अंगणात येवून आकाशात विमानाचा शोध घ्यायचो. ते पाहिल्यावर विमानात बसण्याची इच्छा व्हायची. ‘लोकमत’ च्या ‘संस्काराचे मोती’ या उपक्रमातून संपूर्ण वर्धा ...
शहर पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या इंदिरा मार्केटमधील राजवीर ट्रेडर्स व कमल प्रोव्हिजन ही दोन किराणा साहित्याची दुकाने पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी फोडली. चोरट्यांनी या दुकानांमधून ४० हजारांची रोख व किराणा साहित्य चोरून नेले. ...
विमा पॉलिसीच्या नावाखाली खोटी बतावणी करून नागरिकांची ठगबाजी करणाऱ्या तिघांना वर्धा सायबर ठाण्याच्या पोलिसांनी जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी रोखेसह कॉल सेंटरमधील साहित्य असा एकूण दोन लाख २२ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ...
कुठलेही राजकीय वलय नसताना स्वकर्तृत्वावर आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे देशाच्या सर्वोच्च सभागृहात पोहोचलो. सिंदी क वर्ग असूनही या गावाचा पाहिजे त्या प्रमाणात विकास झाला नसल्यामुळे सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीने सिंदीला तालुक्याचा दर्जा प्राप्त ...
तालुक्यातील मदनी येथे हरिलाल चव्हाण यांच्या घरी असलेल्या लग्नसमारंभात सुभाष वानखेडे यांच्या मंडप डेकोरेशन साहित्यातील डीजेच्या वीजपुरवठ्यातील प्रवाहित तारेला स्पर्श झाल्याने मुलगा शंकर गजानन जाधव (२४) रा. मदनी याचा ५ जून रोजी मृत्यू झाला. ...
नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाकरिता जमीन संपादनाचा करारनामा करण्यात आला; मात्र चार महिने लोटूनही मौजा पिपरी (मेघे), पांढरकवडा येथील शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचा मोबदला मिळालेला नाही. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी शेती पडितच ठेवली. ...
येथील वणा नदीच्या पुलाच्या दुरूस्तीचा विषय अजूनही मार्गी लागला नसतानाही सध्या मनमर्जीने टोल वसुली केली जात आहे. अशातच धोकादायक ठरणाऱ्या याच पुलावर भरधाव ट्रक आणि कंटेनर समोरासमोर धडकले. यात एकाचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला. ...