भरधाव असलेल्या कारने रस्ता ओलांडत असलेल्या गार्इंना धडक दिली. यात दोन गार्इंचा जागीच मृत्यू झाला. ही घटना वर्धा-नागपूर मार्गावरील नालवाडी शिवारात रविवारी पहाटे ५ वाजताच्या सुमारास घडली. गाई गतप्राण झाल्याने पशुपालकाचे ५० हजारांचे नुकसान झाले आहे. ...
शहरानजीकच्या कारला भागातील वनविभागाच्या सुमारे ३० एकर जागेवर नागरिकांकडून अतिक्रमण करण्यात आले आहे. विशेष म्हणजे याच जागेवरून काही गौणखनिज माफियांनी माती व मुरूची चोरी केल्याचे बोलले जात आहे. ...
खात्रीदायक माहितीच्या आधारे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी कारंजा (घा.) येथील टाल नाक्याजवळ नाकेबंदी करून ट्रेलरसह ८३ लाखांचा दारूसाठा जप्त केला. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाºयांनी राष्ट्रीय महामार्ग ६ वरील कारंजा न ...
शेतकऱ्यांची दिवाळी साजरी करणारे नगदी उत्पादन म्हणून विदर्भात सोयाबीन पिकाची ओळख आहे. परंतु या नगदी पिकाला अस्मानी तथा सुलतानी संकटाने वेठीस धरल्याचे पढेगावसह जिल्ह्यात दिसून येते. ...
आमदार दत्तक ग्राम भोसा ग्रामपंचायतीेच्या वतीने भोसा ते मारडा या रस्त्यासाठी तसेच किरायाच्या इमारतीत असलेल्या तलाठी आणि ग्रामीण डाक कार्यालयाच्या नवीन इमारतीसाठी निधी उपलब्ध करून देण्याच्या मागणीचे निवेदन समुद्रपूर येथे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे य ...
जिल्ह्यात जोमात सुरू असलेली दारूबंदी, नाममात्र कारवाईमुळे दारूविक्रेत्यांचे उंचावलेले मनोबल, यातून दारूबंदी कार्यकर्त्यांवर जीवघेणे हल्ले यामुळे खाकीचे भय हरल्याचा प्रत्यय येत असून कायदा, सुव्यवस्था धोक्यात आली आहे. ...
येथील लोहमार्ग पोलीस ठाण्याचा व्याप मोठा असला तरी दुर्लक्षित धोरणामुळे सध्या या ठाण्याला गळती लागल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. विशेष म्हणजे, छतावरील टिना फुटल्याने व त्याची पावसाळ्यापूर्वी दुरूस्ती न करण्यात आल्याने थोडा जरी पाऊस आला की या पोलीस ठाण ...
जून महिण्यात पावसाने दडी मारली त्यामुळे अडचणीत आलेल्या शेतकºयाला जुलै अखेर पावसाने दिलासा दिला. मात्र जुलै व आॅगस्ट महिण्यात सतत पाऊस सुरू असल्याने शेतकऱ्यांची अडचण वाढली आहे. कपाशी व सोयाबीन पीकांमध्ये मोठ्या प्रमाणावर तण निर्माण झाले असून त्याच्या ...
अनेक वर्षांपासून लाल नाला आणि पोथरा प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांना भूखंडाचे पट्टे देण्याचे काम रखडले होते. ते काम आज पूर्ण झाले आहे. याचा जास्त आनंद आहे. सर्व सामान्य जनतेला न्याय देण्याची जबाबदारी सरकारची आहे, असे प्रतिपादन राज्याचे उर्जामंत्री तथा व ...