तालुक्यातील अत्यंत वर्दळीचा असणारा आर्वी-नांदपूर-देऊरवाडा या सहा किलोमीटर अंतराच्या रस्त्याची पुरती वाट लागली आहे. त्यामुळे या मार्गावरुन प्रवास आता धोक्याचा झाल्याने कायमस्वरुपी उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. आर्वी-नांदपूर-देऊरवाडा या मार्गावरुन ...
जेएनयूचे विद्यार्थी जवळपास दोन महिन्यांपासून फी वाढीच्या विरोधात लोकशाही पद्धती संघर्ष करित आहेत. मात्र, त्यांच्यावर काही बाहेरील गुंडांनी मुखवटा घालून भ्याड हल्ला केला. या हल्ल्यात विद्यार्थी, संशोधनकर्ते आणि प्राध्यापकांना गंभीर दुखापत झाली. एकीकडे ...
विभागस्तरीय असलेल्या या वऱ्हाड महोत्सवात एकूण १२६ महिला बचत गट सहभागी होणार आहेत. नागपूर जिल्ह्यातील १५, भंडारा १२, गडचिरोली १४, गोंदीया २०, चंद्रपूर १०, वर्धा ५५ तर बुलढाणा १ आणि जळगाव येथील दोन महिला बचत गट सहभागी होणार आहेत. महिलांना सक्षम करण्याच ...
इंग्रजी नवीन वर्षाच्या स्वागत उत्सवाची तयारी अंतीम टप्प्यात असताना जिल्ह्यात अवकाळी पावसाच्या सरी झाल्या. तर नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यात आर्वी आणि कारंजा (घा.) तालुक्यातील काही भागात गारपीट झाले. यामुळे संत्रा पिकाला चांगलाच फटका बसला आहे. मागील ...
जिल्हा परिषदेमध्ये ५२ सदस्य संख्या असून भाजपाकडे ३१ सदस्यांच बहूमत आहे. तर काँग्रेसकडे १३, राष्ट्रवादी काँग्रेस, बहूजन समाज पार्टी व शिवसेनेकडे प्रत्येकी दोन तर आरपीआय आणि अपक्ष प्रत्येकी एक सदस्य आहे.आज जिल्हा परिषदेच्या सभागृहात पार पडलेल्या अध्यक् ...
शहरासह जिल्ह्यात रस्ता रूंदीकरणासाठी रस्त्याचे खोदकाम जोरात सुरू आहे. डांबरी रस्ते फोडून सिमेंटचे रस्ते करण्याचा सपाटा सुरू आहे. नालवाडी परिसरात असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळील रस्त्याचे जेसीबीच्या सहाय्याने खोदकाम सुरू आहे. नालीच ...
शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालयापुढील देशगौरव नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा आहे. या पुतळ्याला दररोज मालवाहू वाहनांनी वेढा घातलेला असतो. याशिवाय पुतळ्यावर धुळीचा थर असून स्वच्छता केली जात नाही. केवळ जयंती आणि पुण्यतिथीलाच नगरपालिकेला स्वच्छतेचा पु ...
शेतकरी बांधवाना नुकसान भरपाई मिळावी, यासाठी शासनस्तरावर सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले. समृद्धी महामार्गाचे काम अॅफकॉन्स कंपनीच्या वतीने करण्यात येत आहे. कंपनीचे ट्रॅक शेतशिवारातून जात असल्याने पिकांचे नुकसान होत आहे. तसेच ...
जिल्हा परिषदमध्ये ५२ सदस्य संख्या असून त्यात भाजपाचे ३१, काँग्रेसचे १३, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व बहुजन समाज पार्टी या तिन्ही पक्षाचे प्रत्येकी २ तर रिपाई व अपक्षांचे प्रत्येकी एक सदस्य आहे. सभागृहात भाजपाचे बहूमत असल्याने प्रारंभी अध्यक्षासह उ ...