विलास गोविंद करंडे (५६) रा. सराफा लाईन यांचे सराफा बाजारपेठेत दागिन्यांचे दुकान आहे. बुधवारी रात्रीच्या सुमारास सुरज बंडू पाटील रा. दयालनगर याला दुकानासमोर लावलेली हातगाडी हटविण्यास सांगितले. सुरज पाटील याने वाद करीत हातगाडी हटविण्यास नकार देत विलास ...
जिल्ह्यात दारुबंदी केवळ कागदोपत्रीच राहिली आहे. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात दारुचे पाट वाहत असून पोलिसांकडूनही कारवाईसाठी चालढकल केली जाते. वायफड येथेही काही दिवसांपासून अशीच परिस्थिती असल्याने घरातील कर्ता पुरुष आणि मुलगाही दारुच्या व्यसनी लागले आ ...
जिल्हाधिकारी विवेक भिमनवार, जि. प. चे मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. सचिन ओंबासे, उपजिल्हाधिकारी मनोज खैरनार, उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे, कार्यक्रम संयोजक डॉ. सचिन पावडे, सुरेश पावडे, डॉ. अरुण पावडे, राजेंद्र गरपाल, कराळे उपस्थित होते. ...
डॉ. आंबेडकर पूर्व तयारी करून चळवळी उभ्या करीत होते. आज पूर्व तयारी न करता चळवळी उभ्या केल्या जातात. त्यामुळे चळवळीला अपयश येते. जयभीम म्हटल्यांनी जयभीम वाला होत नाही. ते कृतीतून दिसला पाहिजे, असेही यावेळी डॉ. कांबळे यांनी स्पष्ट केले. प्रशांत कुत्तरम ...
सर्व सेवा संघाच्या मालकीच्या जागेवरील चर्मालयाच्या परिसरातील डेरेदार सुमारे ४० वृक्षाची कुठलीही परवानगी न घेता कत्तल करण्यात आल्याचे व तोडण्यात आलेल्या झाडांचे अवशेष पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने इतर ठिकाणी हलविले जात असल्याची तक्रार नालवाडीचे माज ...
वर्धा जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात नियमांना डावलून गोमांस व इतर पाळीव प्राण्याची कत्तल करून त्याचे मांस सर्रास विक्री होत असताना बनावटी अंडीही विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. ...
आर्थिक वर्ष संपण्यास केवळ ४० दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. मात्र, ५ हजाराच्यावर लोकसंख्या असलेल्या ग्रा.पं.ने अद्याप जिल्हा वार्षिक योजनेचा निधी खर्च केलेला नाही. त्याबद्दल नाराजी व्यक्त करीत हा निधी त्वरीत खर्च करण्याबाबत कार्यवाही करावी, अशा सूचना आ ...