जिल्ह्यातील वर्धा, देवळी, सेलू, समुद्रपूर, हिंगणघाट, आर्वी, आष्टी (शहीद), कारंजा या तालुक्यांमध्ये नागरिकांनी आपल्या घरीच राहून ‘जनता कर्फ्यु’ ला सहकार्य केले. या बंदच्या अनुषंगाने गावातील पोलीस पाटील, ग्रामपंचायत प्रशासन यासह तालुकास्तरावरील पोलीस व ...
जनता कर्फ्यू’च्या निमित्ताने खासगी व राज्य परिवहन महामंडळाची बससेवा रविवारी बंद ठेवण्यात आली होती. शिवाय रेल्वेची प्रवास सेवा बंद होती. त्यामुळे खासगी बसेस रस्त्याच्या कडेला तर रापमची लालपरी आगारात जमा होती. शिवाय बसस्थानक निर्मनुष्य होती. रविवारी प् ...
बसस्थानक म्हटले की शहरी आणि ग्रामीण प्रवाशांची तोबा गर्दी. सदैव दृष्टीस पडणारे हे चित्र. कोरोनामुळे जनता फर्क्यूच्या पार्श्वभूमीवर रविवारी एसटीच्याही फेऱ्या रद्द करण्यात आल्या. त्यामुळे वर्ध्यातील बसस्थानक असे ओस पडले होते. ...
रेल्वे धावत असताना, तिच्या एका बोगीचे ब्रेक जाम होऊन आग लागल्याचे दुसऱ्या एका रेल्वेच्या चालकाच्या ध्यानात आल्याने त्याने प्रसंगावधान राखून संभाव्य दुर्घटना टाळली. ...
महाकाळी येथील धाम प्रकल्पातून धामनदीद्वारे वाहणाऱ्या पाण्यातूनच पात्रा लगतच्या काचनूर, खरांगणा, मोरांगणा, कासारखेडा, सावद, मजरा, कामठी, खैरी, आंजी (मोठी), डोरली, धुळवा, सुकळी व खेरडा या गावांसह वर्धाशहर व लगतच्या १४ गावांना दररोज पाणी पुरवठा होत आहे. ...
पुलगाव येथील बढे प्लॉट परिसरात असलेल्या पंचधारा रस्त्यालगत सांडपाणी वाहून नेणारी नाली आहे. सदर नालीची मागील सहा ते सात वर्षांपासून साफसफाई न केल्याने नालीत घाण साचली आहे. नालीतील पाण्यात किडे, अळ्या पडल्या असून सर्वत्र दुर्गंधी पसरलेली आहे. नालीला ला ...
कोटंबा गावाला लागून तत्कालीन लघुसिंचन विभागाच्या वतीने बंधारा बांधण्यात आला होता. बंधारा गावालगतच असल्याने गावात पाणी शिरण्याच्या भितीने बंधाऱ्यांची उंची वाढविता आली नाही. ज्या उद्दीष्टासाठी बंधारा बांधण्यात आला त्याची उद्दीष्टपूर्तीच झाली नाही. बंधा ...
राज्यातील विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये मोठ्या अपेक्षेने उद्योगांचे जाळे विणले जात होते. यामध्ये स्टील उद्योगांचीच संख्या अधिक आहे. या उद्योगांमुळे बऱ्या प्रमाणात स्थानिकांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली होती. मात्र, मागील दोन ते तीन वर्षांत जागतिक मंदीचा ...
न्यू इंग्लिश शाळेमागील रहदारीच्या रस्त्यालगत जुनी विहीर आहे. या परिसरात अस्वच्छतेने कळस गाठला आहे. या परिसराचे सौंदर्यीकरण करण्यासह विहिरीवर जाळी बसवून संरक्षित करण्याची मागणी नगरसेविका रंजना पट्टेवार यांनी नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या नि ...