डोळ्यांतील पांढरा भाग आणि पापणीखालील भागात पारदर्शक पडदा असतो. त्याला ‘कॉन्जुक्टिव्ह’ म्हणतात. या भागाची जळजळ होते. आग होऊ डोळे चोळावेसे वाटतात. त्यालाच ‘डोळे आले’ असे म्हणतात. मागील आठवडाभरापासून शहरात या आजाराने थैमान घातल्याने खासगी आणि शासकीय रुग ...
जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या विनाअनुदानित, कायम विना अनुदानित व स्वयंअर्थसहाय्यित (अल्पसंख्यांक दर्जाप्राप्त शाळा वगळता) शाळांमध्ये नर्सरी व पहिलीत वंचित व दुर्बल घटकातील बालकांना २५ टक्के कोट्यांतर्गत दरवर्षी प्रवेश प्रक्रिया राबविली जाते. यामध्ये ...
पवनार येथील ५० टक्के शेतकऱ्यांची शेती ही वाहितपूर शिवारात असून सद्यस्थितीत शेतकऱ्यांना डोग्यांनी पलीकडे ये-जा करावी लागत आहे. शेतकऱ्यांचा हा जीवघेणा प्रवास टाळण्याकरिता नाबार्डमधून या पुलाच्या बांधकामाकरिता ६ कोटी २७ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. ...
वस्तूंची अधिकतम विक्री किंमत शासनाने निर्धारित करून त्यावर नियंत्रण ठेवावे, अशी मागणी शंकरप्रसाद अग्निहोत्री यांनी लोकमत व्यासपीठावर केली. शेतकरी शेतामध्ये जे उत्पन्न घेतात, त्याकरिता खते, बियाणे, कीटकनाशके, रसायने यांचा वापर करतात, मशागत करतात यावर ...
नागरी स्वच्छता अभियान राबविण्याबद्दल हिंगणघाट न.प. प्रशासनाला सूचना मिळताच पालिकेनेही प्रभावी अंमलबजावणीसाठी कंबर कसली. शुक्रवारी सकाळी शहरातील छोट्या व मोठ्या व्यावसायिकांच्या प्रतिष्ठानात छापा टाकून बारकाईने पाहणी केली. तपासणीदरम्यान विठोबा चौक येथ ...
जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवामध्ये सुरुवातीपासून अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या. नियोजनाअभावी ‘तारीख पे तारीख’ अशी परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे विद्यार्थी व शिक्षकांचा महोत्सव असल्याने शिक्षण व आरोग्य समिती सभापती मृणाल माटे या ...
हिंगणघाट येथे नवव्या वर्गात शिक्षण घेणारा १४ वर्षीय मुलगा प्रकृती ठिक नसल्याने घरीच होता. त्याचे आई-वडील शेतीकामाला गेले होते. यादरम्यान त्याचा मामा घरी आला व त्याने एका खोलीत नेत त्यांच्यावर अत्याचार केला. घाबरलेल्या मुलाने घडलेला प्रकार घराशेजारी र ...
स्मशानभुमी, बाजारवाडी, देवस्थान, जिथे वीज नाही अशा काळोखात कामाच्या ठिकाणी दिवे ग्रामपंचायत प्रशासनतर्फे लावण्यात आले. परंतु चार सहा महिन्यातच सदर सौरदिवे शोभेची वस्तू झाले. एकदा सौरदिवे लावण्याच काम झाले की त्यानंतर याच्या देखभालीसाठी कोणतीही यंत्रण ...
बोर नदीपात्रात याआधीही महाप्रसादातील शिळे अन्न टाकण्यात आले होते. त्या अन्नावर ताव मारल्याने अनेक जनावरांना विषबाधा होऊन आपला जीव गमवावा लागला होता. याप्रकरणी पोलिसांत अनेकांवर गुन्हा देखील दाखल झाला होता. मात्र असे असले तरी लोक त्या घटनेपासून काडीचा ...
वर्धा-हिंगणघाट मार्गाचे त्रिनेवा कंत्राटदार कंपनीमार्फत रुंदीकरण केले जात आहे. रस्ता मजबुतीकरणाचे काम पूर्णत्वास गेले आहे. मात्र, विकासाचा समतोल साधताना शेतकºयांच्या अडचणी लक्षात घेण्यात आल्या नाही. वर्धा-हिंगणघाट मार्गालगत शेकडोवर शेतकऱ्यांच्या शेती ...