तालुक्यातील शेतकऱ्यांनी मार्च २०१९ मध्ये उन्हाचे चटके सहन करीत केळीची लागवड केली. वर्षभर या पिकाचे संगोपण केल्यानंतर आता केळीचे घड तोडणीवर आले आहे. बारा महिन्यात केळीचे घड तोडायला येतात त्यामुळे या उन्हाळ्यात शेतकऱ्यांना चांगल्या उत्पन्नाची अपेक्षा ह ...
तात्पुरत्या स्वरूपात शेड उभारून वास्तव्यास असलेल्यांचे वादळी पावसाच्या तडाख्याने शेड उडून जात असल्याने धोकादायक स्थितीत त्यांचा उदरनिर्वाह सुरू आहे. काहींच्या शेडची पडझड होत आहे. संचारबंदी व मजुरांअभावी विटा निर्मीतीचे कारखानेही बंद आहे. पावसामुळे कच ...
जिल्हाधिकारी यांच्या पथकाने सेलू येथे कोरोनाबाबत तपासणी केली असता आर्वीतील अग्रवाल यांच्या जिनिंग-प्रेसिंगमधील काही मजूर गावाकडे परत जातांना दिसून आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्याकरिता कोणतेही मजूर गावाकडे परत जाणार नाही. आहे त्याच ठिकाणी कंपनी मालक ...
आर्वी बाजार समितीच्या अडत्यामार्फत शेतकऱ्यांना मालाचे टोकन देण्यात येणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांची बाजार समितीत गर्दी होऊ नये, त्यांची आर्थिक अडचण दूर व्हावी, यासाठी बाजार समितीच्या संचालक मंडळाने उपविभागीय अधिकारी, बाजार समिती सभापतींच्या सूचनेनुसार ...
बाजारातील वेगवेगळ्या ओट्यावर भाजीपाला, फळे, धान्य व इतर वस्तुंची खरेदी करीत असताना ग्राहकांना विशिष्ट अंतर ठेवून उभे ठेवण्यात आले. यावेळी विक्रेते व ग्राहक या दोघांनाही मास्क लावणे बंधनकारक करण्यात आले. नियमांचे व सुचनांचे पालन करण्यासाठी ध्वनीक्षेपण ...
संचार बंदी असताना घोराड या गावामध्ये खर्रा व दारूची काहीजण खुलेआम नव्हे तर लपून दारू विक्री करीत असल्याचे दिसून येत आहे. चोरून विक्री होत असलेल्या खर्रा व दारुच्या किंमतीही वाढल्या आहेत. ...
मुख्यमंत्र्यांनी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी संचारबंदी जाहीर केल्यानंतर सर्व वाहनांची चाके जागेवरच थांबली आहेत. जिल्ह्यात प्रत्येक व्यक्तीमागे १ वाहन आहे. यात दुचाकी वाहनांची संख्या मोठी आहे. या व सर्वच प्रकारच्या वाहनांमधून मोठ्या प्रमाणावर कार्बन डाय ...
जिल्हा प्रशासनाने दुकानदारांना ठरलेल्या वेळेत दुकाने सुरु करुन त्या ठिकाणी सामाजिक अंतर पाळावे तसेच हॅण्ड वॉशची व्यवस्था करुन त्या ठिकाणी गर्दी होणार नाही, याची काळजी घेण्याचे आदेशीत केले आहे. मात्र, मंगळवारी शहरातील बहूतांश दुकानामध्ये याचे उल्लंघन ...
देशात कोरोणाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून नागरिकांना घराबाहेर पडण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे. सर्वत्र लॉकडाऊन असल्याने राज्य व जिल्ह्यात सीमाबंदी करण्यात आली आहे. अशा स्थितीत अन्नधान्याचा तुटवडा पडू नये. शेतकऱ्यांची आर्थिक परवड दूर व्हावी म्हणून स ...