गोठ्यांमध्ये जनावरांसाठींचे वैरण, शेती उपयोगी साहित्य, लाकुडफाटा आदी साहित्य होते. आगीत या हे साहित्य कोळसा झाले. आग लागल्याचे लक्षात येताच अग्निशमन विभागाला माहिती देत ग्रामस्थांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. त्यानंतर अग्निशमन दलाचे जवान आणि ग्रामस्थांच ...
वर्धा जिल्ह्यात अन्य जिल्ह्यातूनही केळीची मोठ्या प्रमाणावर आवक होते. यंदा केळीच्या हंगामाला कोरोना विषाणूसोबतच व्यापाºयांच्या लुटीच्या धोरणाचा फटका बसला. पवनार येथील प्रयोगशील शेतकरी कुंदन वाघमारे यांनी आधुनिक तंत्रज्ञान आणि जागतिक दर्जाच्या तज्ज्ञां ...
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाने तत्काळ उपाययोजना सुरू केल्या. जिल्ह्याच्या सीमा सील करून संचारबंदी लागू केली. यासोबतच शासकीय कार्यालयातील कामकाज प्रभावित होऊ नये म्हणून अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती ५ टक्के करण्याचे आदेश दिले. त्यानुसार कार्या ...
देशभरासह संपूर्ण राज्यात कोरोना विषाणूचा झपाट्याने फैलाव होत आहे. या पार्श्वभूमीवर संचारबंदी आणि लॉकडाऊनचा अंमल करण्यात आला आहे. विदर्भातही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. या अनुषंगाने प्रशासनाकडून प्रभावी प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात आहेत. भाजी बाजा ...
कित्येक वर्षापासून असे कुटुंब वास्तव्यास आहे. त्यांच्याकडे रेशनकार्ड नाही. त्यामुळे या काळात त्यांना धान्य मिळाले नाही. दत्ता गोदमने हे गेल्या १० वर्षांपासून आपल्या कुटुंबासमवेत राहतात. त्यांचे दहा जणांचे कुटुंब आहे. ते सालकऱ्याचे काम करतात. त्यांची ...
वर्धा जिल्ह्याच्या सीमेलगत नागपूर, अमरावती आणि यवतमाळ हे तीन जिल्हे ‘रेड झोन’ मध्ये असून या जिल्ह्यातून आवागमन करणाऱ्यांची संख्या बरीच होती. त्यामुळे संभाव्य धोका लक्षात घेऊन सीमेलगतच्या गावातील ग्रामस्थांनीही रस्ते बंद करून दिवस-रात्र पहारा देत आहेत ...
पंतप्रधानांनी १ध एप्रिलपर्यंत लॉकडाऊनची घोषणा केली होती. मात्र, राज्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसागणिक वाढतच असल्याने ३ मे पर्यंत लॉकडाऊनचा कालावधी वाढविण्यात आला आहे. जिल्हा ग्रीन झोनमध्ये येत असला तरी लॉकडाऊन कायम आहे. बाजारपेठेतीलकाही व्यवसाय टप ...
कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्याच्या सीमा सील करण्यात आल्या आहेत. त्यामुळे शहरातील अवैध दारूविक्रेत्यांच्या अडचणी वाढल्या आहे. दारूविक्रेत्यांकडे नागरिकांना देण्यासाठी दारूच नसल्याने दारूविक्रेते नवनवीन शक्कल लढवत असल्याचे चित्र शहरात पहावयास ...
गावात पाण्याची मुबलकता आणि काळी कसदार शेती असल्याने रोजगारही मोठ्या प्रमाणात उपलब्ध होता. प्रत्येक कुटुंबाकडे शेती असल्याने त्यांचा उदरनिर्वाह शेतीवरच चालायचा. परंतु आधुनिक महाराष्ट्राच्या विकासाकरिता हे गाव निम्न वर्धा प्रकल्पात बाधित झाले. त्यामुळे ...
जिल्ह्याची लोकसंख्या १२ लाखांच्या जवळपास असून त्यानुसार दुधाची मागणी १ लाख २० हजार लिटरची असणे अपेक्षित होते. परंतु, ती मागणीही केवळ ८० हजार लिटरपर्यंत असल्याचे स्पष्ट झाले आहे. शासकीय आकड्यानुसार १२ ते १५ हजार लिटरच्या वितरण होते. गोरस भंडार ६ ते ७ ...