कोरोनाबाधित जिल्ह्यातून येणाऱ्यांची तपासणी नाक्यावर कसून चौकशी होत असून कुण्याही अधिकारी किंवा कर्मचाऱ्याला ये-जा करण्यासाठी परवानगी दिलेली नाही, असे प्रशासनाकडून छातीठोकपणे सांगितले जात आहे. वर्धा जिल्ह्यात एकही रुग्ण आढळून आला नसला तरी लगतच्या नागप ...
प्रशासनाकडून वेळोवेळी आवाहन केले जात आहे. असे असतानाही नागरिक परिस्थितीचे गांभीर्य लक्षात न घेता आणि २० एप्रिलपासून लॉकडाउनमध्ये शिथिलता आली, असा गोड गैरसमज करून सोमवारी सकाळपासूनच वर्धेकर सैराट होताना दिसले. कुणी औषधांचे वेष्टण, प्रिस्क्रिप्शन खिशात ...
उन्हाळा सुरु झाला की, आंब्याचा रस, उसाचा रस, कोल्ड्रींक्स, ज्यूस, टरबूज, खरबुज, द्राक्ष अशा विशेष फळांची विक्रीची रेलचेल असते. लहाणांपासून तर मोठ्यापर्यंत या फळांचे आकर्षण प्रत्येकात असते. परंतु, विशेष करून यावर्षी कोरोना संसर्गाच्या उद्भवलेल्या संकट ...
शासनाची आर्थिक बाजू कमकुवत आहे. या संकटकाळात मदतीचा हात म्हणून अनेक संघटनांनी स्वयंस्फूर्तीने मदतीचा हात पुढे करीत मुख्यमंत्री सहाय्यता निधीला आर्थिक मदत केली आहे. ...
लॉकडॉऊनच्या काळात शेतकऱ्यांना कुठलाही त्रास होऊ नये म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने शेतमाल खरेदीला सुरूवात केली. पांडुरंग बाभूळकर, गणेश गुप्ता व पिंटू बादले या व्यापाऱ्यांनी शेतमालाची खरेदी केली. खरेदी केलेला चणा, तूर व सोयाबीन हा शेतमाल पोत ...
वादळी वाऱ्यासह पावसामुळे पवनार परिसरातील केळी उत्पादकांचे मोठे नुकसान झाले आहे. रविवारी आ. भोयर व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी इंगळे यांनी झालेल्या नुकसानीची पाहणी केली. सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसामुळे रसुलाबाद परिसरातील शेतकºयांची एकच तारांबळ उडाली ह ...
नागपूर, अमरावती व यवतमाळ हे वर्धा जिल्ह्याच्या शेजारील तिन्ही जिल्हे कोरोनाबाधित असल्याने त्यांना वर्धेत येण्याकरिता परवानगी दिली जात नाही; पण या तिन्ही जिल्ह्यातून मात्र शासकीय अधिकारी व कर्मचारी ये-जा करीत असल्याने प्रशासनाप्रती तीव्र संताप व्यक्त ...
शेतकऱ्यांकडून सध्या उन्हाळवाहीच्या कामांना गती दिली जात आहे. शिवाय कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. लॉकडाऊनमुळे देशाची आर्थिक कोंडीच होत असल्याचे चित्र बघावसाय मिळत आहे. कोरोनाच्या संकटातही खोळंबलेली देशाची अर्थव्यवस्था सुस्थित ...
आष्टी कृषी उत्पन्न बाजार समिती व उपबाजार कारंजा (घा.) शेतमाल खरेदीसाठी सुरू झाले आहे. पण लॉकडाऊनमुळे आपल्या शेतमालाला योग्य भाव मिळणार नाही या भीतीमुळे ते १५ एप्रिलपर्यंत शेतमालाची अत्यंत कमी आवक झाली. या १५ दिवसाचे काळात चना ५४० क्विंटल गहू ४३१ क्वि ...
आरोग्य विभागाने कोरोना सोबतच इतरही रुग्णांची नियमित तपासणी करावी व कोरोना रोगांवर प्रतिबंध घालण्यासाठी लागणारे साहित्य आमदार निधीतून लवकरात लवकर उपलब्ध करून घ्यावे, अशा सूचना तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना दिल्या. कुठल्याही परिस्थितीत वर्धा जिल्ह्यात कोर ...