चारचाकी रस्ते, दुचाकी रस्ते, पायदळ रस्ते तसेच नदीतून नाव किंवा डोंग्याने येणाऱ्या रस्त्यांचा समावेश आहे. हे सर्व ६१ ही मार्ग नाली खोदून, बॅरिगेट्स लावून, मातीचा भरावा टाकू न, काटेरी कुंपन करुन व टिनपत्रे लावून बंद केले आहे. प्रत्येक ठिकाणी चार शासकीय ...
महिनाभरापासून कापूस विकण्याचा बेतात असलेल्या शेतकऱ्यांना सेलू बाजार समितीच्या माध्यमातून दिलासा मिळण्याची शक्यता होती. यासाठी बाजार समितीने पुढाकार घेत व्यापाऱ्यांची सभाही बोलावली. मात्र, या सभेत व्यापाऱ्यांनी नकारघंटा देत निवेदन देऊन चेंडू जिल्हाधिक ...
रोजगाराच्या शोधात विरुळ येथे नाथजोगी समाजाचे सहा कुटूंबातील सुमारे ३० ते ४० सदस्य विरूळ नजीक एका शेतात पाल टाकून वास्तव्य करीत आहे. स्टो, गॅस शेगडी दुरुस्ती किंवा पलंग विकणे हा त्यांचा मुळ व्यवसाय आहे. लॉकडाऊन असल्याने मागील महिन्यांपासून कामकाज ठप्प ...
‘स्टिंग ऑपरेशन’ करुन प्रशासनाचे लक्ष वेधले होते. याप्रकरणी जिल्हा प्रशासनाने कठोर भूमिका घेत सोमवारी नागपूर, यवतमाळ व अमरावती या तिन्ही जिल्ह्यांच्या सीमेवरील तपासणी नाक्यावर उपस्थित राहून ७० अधिकारी व कर्मचाऱ्यांची नोंद घेतली आहे. त्यांची आरोग्य तपा ...
लॉकडाऊनमुळे मजूर वर्ग कामावर जाऊ शकत नसल्याने हातावर पोट असणारे, दिव्यांग, निराधार नागरिकांच्या जेवणाचा प्रश्न निर्माण झाला होता. सामाजिक दायित्व म्हणून शहरातील मास्टर कॉलनी परिसरातील महिलांनी शासनाची कुठलीही मदत न घेता स्वत:च्या परिचयांना एकत्र करून ...
कोरोनाला रोखण्यासाठी तीन मे पर्यंत लॉकडाऊन घोषित झाल्याने अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. हातावर पोट असलेल्यांसमोर उदरनिर्वाहाचे संकट ओढावल्याने संसाराचा गाडा कसा हाकावा याच विवंचनेत ते आहेत. अशांना मदत करण्यासाठी पालकमंत्री केदार यांनी जीवनावश्यक व ...
कोरोनाच्या संक्रमणामुळे लॉकडाऊन करण्यात आल्याने अनेकांचा गावाकडे जाण्याचा मार्ग बंद झाला आहे. पण, गावाकडे जाण्याची लागलेली ओढ काही स्वस्थ बसू देत नाही. पोलीसांनी त्यांनाही हेरुन कारवाईचा बडगा उगारल्याने आता रुग्णवाहिकेच्या माध्यमातून सेफ प्रवास करण्य ...
प्रशासनाने विविध सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून राबविलेल्या उपाययोजना देशासाठी आयडीयल ठरल्या आहेत. याची दखल खुद्द सीएमओ आणि पीएमओंनी घेऊन यासारख्या उपाययोजना मेट्रोसिटीही राबवाव्या, असा संदेश दिला आहे. ...
साधेपणाची शिकवण जगाला देणाऱ्या महात्मा गांधी यांचे दीर्घ वास्तव्य असलेल्या जिल्ह्यात सोमवारी सकाळी ८ वाजता एक विवाह अत्यंत साध्या पद्धतीने करण्यात आला. ...