जिल्ह्यात अद्यापही ५ ते ६ लाख क्विंटल कापूस शेतकऱ्यांकडे शिल्लक आहे. हा सर्व कापूस मान्सुनपूर्वी हमीभावात खरेदी करावा, यासाठी सीसीआयचे कापूस खरेदी केंद्र वाढविण्याची मागणी जोर धरत आहे. पण, कापूस खरेदी केंद्र वाढवायचे कसे? हा मोठा प्रश्न आहे. याबाबत अ ...
मध्यप्रदेशातील दारूसाठा भरलेला कंटेनर उतरल्याची चर्चा शहरात वाऱ्यासारखी पसरली आहे. येथूनच शहरात मागील तीन दिवसांपासून मोठ्याप्रमाणात दारू पुरवठा होत असल्याने तळीरामांना सुगीचे दिवस आले आहे. त्यामुळे पोलीस विभाग याची दखल घेईल काय, असा प्रश्न उपस्थित क ...
आर्वी तालुक्यातील हिवरा तांडा येथील एका मृत महिलेचा आणि वाशीम जिल्ह्यातून वर्धा जिल्ह्यात उपचारासाठी आलेल्या एका व्यक्तीचा समावेश होता. हिवरा तांडा येथील मृत महिलेचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर हिवरा तांडासह परिसरातील १३ गावे कंटेन्मेंट व बफर झो ...
वादळी वाऱ्यामुळे शेतातील गोठे आणि घरांची पडझड झाली. जनावरांसाठी सहा महिने पुरेल एवढ्या वैरणाची व्यवस्था करून ठेवलेल्या असंख्य शेतकऱ्यांजवळ असणारा चारा शेतातच ओलाचिंब झाल्याने वैरणाचे संकट ओढवले आहे. गोठ्यांची डागडुजी करण्यात व्यस्त शेतकºयांना रात्रीच ...
नवी मुंबईहून वर्धा जिल्ह्यात आलेल्या तीन व्यक्तींचा कोरोना चाचणी अहवाल सोमवारी पॉझिटिव्ह आला आहे. सोबतच अमरावती जिल्ह्यातील उपचारासाठी आलेली युवतीसुद्धा कोरोना बाधित असल्याचे चाचणी अहवालात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोना बधित्तांची संख्य ...
श्रीकांत भस्मे, कपील भस्मे व त्यांचा एक साथीदार या तिघांनी जुन्या कारणावरून रोहीतशी वाद केला. वाद होत असल्याचे लक्षात येताच कपील भस्मे याच्या आईने मध्यस्ती करून वाद सोडविला. त्यानंतर शुभम जगताप व इतर सर्व तरुण घरी परतले. सायंकाळी ७.४५ वाजताच्या सुमार ...
घटनेविषयी सकाळी सहा वाजता गोल्हर जिंनिंगचे संचालक धनराज गोल्हर यांनी संबंधित विभागाला माहिती कळविली. तलाठी भोंग यांनी घटनास्थळावर येऊन पंचनामा केला. यात तीन हजार चौरस फुटांवरील सुमारे ७५ टक्के शेड नुकसानग्रस्त होऊन १ कोटी रुपयांचे नुकसान झाले. तसेच ह ...
वर्धेतील वनस्पती तज्ज्ञ ‘फ्लोरा ऑफ वर्धा’ या ग्रंथाचे लेखक प्रो. रमेश आचार्य आणि वन्यजीव प्रतिपालक कौशल मिश्र यांनी या वृक्षाला शोधून काढले. या झाडाच्या लाकडापासून गोल्फ आणि बिलियर्ड खेळासाठी वापरण्यात येणारी स्टिक बनविली जाते. २००३-०४ मध्ये विश्वविद ...