आता शेतीचा हंगाम सुरु असल्याने शेतकऱ्यांनी पीककर्जाकरिता बँकेचे दार ठोठावले आहेत. आता कागदपत्रांची पूर्तता महसूल विभागाकडून होणार आणि नो-ड्यू ऐवजी शंभर रुपयाच्या मुद्रांकावरील शपथपत्रावर पीककर्ज मिळणार, अशी सर्व शेतकऱ्यांना अपेक्षा होती. पण, बँक व्यव ...
शेतीचा हंगाम तोंडावर आल्याने शेतकऱ्याची बी-बियाणे व रासायनिक खत खरेदीची धावपळ सुरू झाली आहे. अशा बिकट परिस्थितीत तालुक्यातील शेतकऱ्यांना कोणत्याही बियाणे, खतांचा तुटवडा जाऊ नये यासाठी कृषी विभागामार्फत खबरदारी घेतली जात आहे. याच पार्श्वभूमीवर तालुका ...
कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या लॉकडाऊनमुळे २३ मार्च पासून १७ मे पर्यंत लॉकडाऊनसह संचारबंदी घोषित करण्यात आली होती. जिल्ह्याचा ग्रीन झोनमध्ये समावेश असल्याने काही व्यवसाय सुरू करण्याची जिल्हा प्रशासनाने मुभा दिली. दरम्यान, जिल्ह्यात ...
शुक्रवारी (दि. ५) असलेल्या वटपौर्णिमेवर लॉकडाऊनचे सावट असल्याने परंपरेने पाळत आलेला हा सण स्त्रियांना यंदाही त्याच पद्धतीने साजरा करता येईल की नाही याबाबत सगळ्याच्याच मनात संभ्रम निर्माण झाला आहे. ...
अमरावती येथील एका खासगी रुग्णालयात नर्स म्हणून काम करणारी ही २२ वर्षीय ही तरुणी किरायाच्या घरात राहून आपले कर्तव्य बजावत होती. घरमालकाने खोली रिकामी करून मागीतल्याने या तरुणीने मूळ गावाकडे परतण्याचा निर्णय घेत त्यावर कृती केली. यापूर्वी सदर तरुणीचा स ...