ठाण्याहून बोरीवली आणि वसईच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर ट्राफिक जाम. मोठ्या वाहनांमुळे तसेच रस्त्यावर सुरु असलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास.
नाशिक : येथील गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या लढाऊ वैमानिकांच्या ४३व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा लष्करी थाटात सुरू. सेना मेडल डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नंबियार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती.
वाशीम येथील मूळ रहिवासी असलेल्या ६३ वर्षीय व्यक्तीला उपचारासाठी सावंगी (मेघे) येथील आचार्य विनोबा भावे रुग्णालयात दाखल करण्यात आले. सदर व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यावर त्याला तातडीने सेवाग्राम येथील कस्तूरबा रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे उप ...
आकोला येथील २४ वर्षीय महिला एक महिन्याचे बाळ व पतीसह चारचाकी वाहनाने आर्वीतील सिंदी कॅम्प परिसरात माहेरी आली. तिला माहेरी सोडून पती व वाहनचालक पुन्हा अकोल्याला निघून गेले. महिलेची माहिती मिळाल्यानंतर तिला गृह विलगीकरणात ठेवून त्याचे स्वॅब अहवाल तपासण ...
सेलडोह ते सिंदी या राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणाचे व नूतनीकरणाचे काम एक-दीड वर्षापूर्वी एम. बी. पाटील अॅण्ड कंपनी या कंत्राटदाराला देण्यात आले होते. या रस्त्याचे निरीक्षण व पाहणीकरिता ध्रुव कन्सलटन्सीची नेमणूक करण्यात आली. मात्र, रस्त्याचे केवळ ...
जिल्ह्यातील बँकांना रब्बी हंगामाकरिता १०३ कोटी ९७ लाख तर खरिपाकरिता ९२४ कोटी ९९ लाख असे एकूण १ हजार कोटी ९६ लाख उद्दिष्ट होते. राहिणी नक्षत्राला प्रारंभ झाला असून खरिप हंगाम तोंडावर आला आहे. जिल्ह्यात ४ लाख २८ हजार ६१५ हेक्टर खरिपाचे क्षेत्र असून शेत ...
वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने प्रशासनात पुन्हा खळबळ उडाली. तहसीलदार, उपविभागीय अधिकारी आणि पोलीस प्रशासनाने खबरदारीच्या उपाययोजना सुरू केल्या असून, येथील सिंधी कॅम्प हा भाग सील केला आहे. ...
महाराष्ट्रातील लोकतंत्र सेनानींकरिता तत्कालीन भाजप सरकारने सन्माननिधी म्हणून मानधन सुरू केले होते. मात्र, विद्यमान सरकारने गेल्या चार महिन्यांपासून या लोकतंत्र सेनानींना (मिसाबंदी) मानधन दिले नसल्यामुळे वृद्धापकाळात त्यांना जगणे कठीण झाले आहे. ...
भारतीय वैद्यकीय अनुसंधान परिषदेने कोरोना चाचणीसाठी परवानगी दिल्यानंतर ४ मे पासून सेवाग्रामच्या महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्थेच्या प्रयोगशाळेत प्रत्यक्ष कामाला सुरूवात करण्यात आली. सुरूवातीला वर्धा जिल्ह्यासह अमरावती तसेच यवतमाळ जिल्ह्यातून आलेले स ...
वारकरी संप्रदायाचे हृदयस्थान असलेल्या विठ्ठलाच्या दर्शनाची दरवर्षी आषाढी एकादशीला चंद्रभागेच्या तीरावर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक येतात. ऊन्ह, वारा व पावसाची तमा न बाळगता शेकडो किलोमीटरचा पायदळ, सायकल किंवा वाहनाने प्रवास करुन पंढरपूर ...
आर्वी आगाराच्या बसेस २२ मे पासून सुरू झाल्या आहेत. आर्वी ते वर्धा आणि आर्वी ते आष्टी या पूर्व-उत्तर दोनच मार्गावर सात बसेस सुरू करण्यात आल्या आहेत. आर्वी पुलगाव आणि आर्वी- अमरावती या पश्चिम दक्षिण मार्गावरचे बसेस बंद आहे सकाळी ७ वाजता वर्धा आणि ७.३० ...
लॉकडाऊन असल्याने ई-रिक्षामुळे मध्यमवर्गीयसोबतच गरिबांची परिस्थिती दयनीय झाली असून त्यांच्यावर उपासमारीचे संकट उभे ठाकले आहे. रिक्षाचालक शेख बसिर शेख कादीर यांनी सांगितले की, तीन दिवसांपासून बसस्थानक परिसरात रिक्षा लावला. पण, एकही सवारी न मिळाल्याने र ...