शासनाने कोरोनाच्या चवथ्या लॉकडाऊन काळामध्ये बºयाच प्रमाणात शिथिलता दिली आहे. तसेच शिथिलतेच्या तिसºया टप्प्यात शासकीय कार्यालयातील उपस्थिती संख्या वाढविण्याबद्दलही आदेश दिले आहे. मात्र, जिल्हाबंदी अद्याप कायम आहे. बाहेर जिल्ह्यात जाण्याकरिता ई-पास काढ ...
पावसादरम्यान पेरणीची कामे पूर्ण करण्याच्या हेतूने शेतकऱ्यांनी बियाण्यांची ३० टक्के खरेदी केली. परंतु, पाऊसच बेपता झाल्याने शेतकरी चातकासाखरी पावसाची प्रतीक्षा करीत आहे. पाऊस लांबल्यास यंदा सोयाबीनचा पेरा वाढण्याची शक्यता कृषी तज्ज्ञांकडून वर्तविला जा ...
या सर्व बाबीचा आढावा घेण्याकरिता उपजिल्हाधिकारी मनोज खैरनार, उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे, उपविभागीय पोलीस अधिकारी पीयूष जगताप, सेलूचे तहसिलदार महेंद्र सोनवणे, तालुका आरोग्य अधिकारी स्वप्नील बेले, पोलीस निरीक्षक प्रशांत काळे, मुख्याधिकारी कैलास झंवर ...
गोजी येथे शेतात जाण्यासाठी शेतकºयांना पूर्वीपासून रस्ता आहे. मात्र, बाहेरगावाहून गोजी येथे येत गणेश माधव शिंदे यांची शेती गणेश चंपत सहस्त्रबुद्धे आणि विनोद सहस्त्रबुद्धे भावडांनी खरेदी केली आणि शेतीकडे जाणारा रस्ता बंद केला. याविषयी तक्रारीनंतर तत्का ...
शासनाने ‘वंदे भारत मोहिमेत’ थायलंडचा समावेश करून तेथे अडकलेल्या महाराष्ट्रातील चार विद्यार्थ्यांना स्वगृही पोहोचविले. त्यामुळे या विद्यार्थ्यांनी लोकमतचे आभार मानले आहे. ...
लॉकडाऊन असल्याने सर्वच व्यवहार ठप्प झाले आहेत. सर्व जण घरी बसून असताना सायबर भामटे मात्र, सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. जुनी ‘मोडस’ बदलवून नागरिकांना गंडविण्याचा त्यांनी नवीन फंडा शोधला आहे. दिवसभर हे भामटे हेर शोधत असून रात्री त्यांच्याकडून पैसे रे ...
सध्या तालुक्यातील शेतकरी चातकासारखे पावसाची प्रतीक्षा करीत आहेत. इतकेच नव्हे तर पीककर्ज मिळावे म्हणून त्यांच्याकडून प्रयत्न केले जात आहे. परंतु, बँकेच्या अधिकाऱ्यांच्या हेकेखोर धोरणामुळे शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याच त्रासाला कंटाळून ...
कोरोना संकटकाळात जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व विभागाच्या अधिकारी व कर्मचाºयांना मुख्यालयी राहण्याचे आदेश दिले. तरीही देवळीच्या तालुका पशुचिकित्सालयातील सहायक आयुक्त डॉ. सुहास अलोणे व कारंजा येथील सहायक आयुक्त डॉ. मोहन खंडारे हे मुख्यालयी राहात नसल्याचे पुढ ...
जिल्ह्यात एकूण १ हजार २१५ कृषी केंद्र आहेत. याच कृषी केंद्रांमध्ये सध्या शेतकरी सोयाबीन, कपाशी, तूर आदींचे बियाणे खरेदी करण्यासाठी गर्दी करीत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कृषी केंद्रांमध्ये कुठल्याही परिस्थितीत गर्दी होऊ नये, या ठिकाणी प्रत्येक ग्र ...
पोलीस सूत्रानुसार, मूळचा यवतमाळ जिल्ह्यातील महाटोली येथील रहिवासी असलेला विशाल हा काही वर्षांपूर्वी पडेगाव येथे त्याच्या जावायांकडे रहायला आला. दारूचे व्यसन असलेल्या विशालची पती व्यसनाधीन विशालच्या जाचाला कंटाळून त्याला सोडून माहेरी निघून गेली. दरम्य ...