मार्च महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे ७ हजार ३३० शेतकऱ्यांच्या ३ हजार ४१७ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. हे नुकसान ४ कोटी ४४ लाख ४ हजार ६७४ रुपयांच्या घरात असून सदर रक्कमेची मागणी जिल्हा प्रशासनाने सरकारकडे केली आहे. तर एप्रिल महिन्यात झालेल्या अ ...
नजीकच्या टाळळी येथील किशोर नवघरे यांचा मुलगा श्रेयस (१६) याच्या पोटात बुधवारी पहाटेच्या सुमारास तीव्र वेदना होऊ लागल्या. त्यामुळे त्याला झडशी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. यावेळी आरोग्य केंद्रात डॉ. रवींद्र देवगडे उपस्थित नसल्य ...
वर्धा जिल्ह्यात एकूण १३ रुग्णांची नोंद करण्यात आली असून त्यापैकी ६ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून पाच रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. सर्वात कमी रुग्ण असलेला वर्धा हा राज्यातील एकमेव जिल्हा ठरला आहे. ...
कोरोना संकटातच खरीप हंगाम तोंडावर असल्याने सध्या शेतकरी पीककर्जासाठी बँकांमध्ये गर्दीत करीत आहे. पीककर्जासाठी शेतकऱ्यांना तहसील कार्यालयातून सातबारा, पेरापत्रक, आठ-अ, फेरफार पंजी मिळवून ती पीककर्जाच्या प्रस्तावाला जोडणे गरजेचे असते. हिच कागदपत्रे कोर ...
शासनाने नुकताच वर्गनिहाय शाळा टप्प्याटप्प्याने सुरु करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. पण, तत्पूर्वी शिक्षणात खंड पडू नये याकरिता ऑनलाईन पद्धतीने शिक्षण सुरु करता येईल काय? नियमित शाळा सुरु करण्याबाबत काय अडचणी आहेत, याची माहिती जाणून घेण्यासाठी शिक्षण ...
जिल्हा नियोजन समिती सर्वसाधारण सन २०२०-२१ अंतर्गत वर्धा जिल्ह्यातील विविध विकास कामांसाठी तसेच लोकप्रतिनिधींनी सूचविलेल्या कामांसाठी राज्यात कोरोनाचा शिरकाव होण्यापूर्वी एकूण १६३.६० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला होता. मात्र, त्यानंतर राज्यात कोरोनाच ...
पावसाळ्यात जनावरांना विविध आथीचे आजार उद्भवू शकतात. याकरिता शेतकऱ्यांनी जनावरांची काळजी घेण्यासाठी लसीकरण केल्यास भविष्यात साथीचे आजार उद्भवणार नाहीत, याकरिता शेतकऱ्यांनी जनावरांचे लसीकरण करावे, असे आवाहन पशुसंवर्धन विभागामार्फत करण्यात आले आहे. पावस ...
पावसामुळे हा कचरा कुजून प्रचंड दुगरंधी सुटलेली आहे. परिणामी, येथून नागरिकांना नाकावर रुमाल लावूनच मार्गक्रमण करावे लागत आहे. केसरीमल कन्या शाळा परिसरात भाजी-फळ विक्रेत्यांकडून सडका भाजीपाला आणि फळे टाकली जात असल्याने अस्वच्छतेने कळस गाठला आहे. या सडक ...
सहकार विभागाकडून सीसीआयकडे नाव नोंदविलेल्या प्रत्येक शेतकऱ्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधून ‘आपला कापूस विकला काय, नसेल तर किती कापूस शिल्लक आहे?’ अशी विचारणा सुरू केली आहे. ...
कोरोना संकटातही बळीराजा मोठे धाडस करून शेतजमीन कसत आहे. परंतु, खरीप हंगाम तोंडावर असताना शेतकऱ्यांना पीककर्जासाठी बँकांमध्ये चकरा माराव्या लागत आहे. येथील भारतीय स्टेट बँकेतील खातेधारक शेतकऱ्यांना पीककर्ज देण्यास बँक प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. ...