चितोडा येथे रोज मजुरी करुन आपल्या कुटुंबाचा गाडा हाकणाऱ्या व्यक्तीची पत्नी घरदार, कुटुंब सोडून तसेच पोटच्या मुलींना उघड्यावर सोडून प्रियकरासोबत पलायन केले. रात्र होताच मुलींना आई डोळ्याने न दिसल्याने मुलींसह वडिलांनी संपूर्ण गावात तिचा शोध घेतला. मात ...
पशुपक्ष्यांसह माणसेही जखमी होत असल्याने या मांज्याच्या विक्रीवर निर्बंध घालावेत, अशी मागणी पर्यावरणप्रेमींतून व्यक्त होत आहे. कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यापासून लॉकडाऊन करण्यात आले. जून महिन्यात लॉकडाऊनमध्ये शिथिलता आली असली त ...
मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनाचा हॉटस्पॉट म्हणून आर्वी शहराची ओळख होवू लागली आहे. जिल्ह्यातील पहिला कोरोना रूग्ण हिवरा (तांडा) येथील महिलेचा कोरोनामुळे मृत्यूमुखी पडली तेव्हापासून आजपर्यंत आर्वी तालुक्यात व शहरात ९९ रूग्ण आढळले ५ रूग्णांचा क ...
समुद्रपूर येथील ४१ वर्षीय पोलीस कर्मचाऱ्यांची प्रकृती ठिक नसल्याने तो ३० जुलैपासून प्राथमिक उपचार घेत होता. दरम्यान कोरोनाची लक्षणे त्यात दिसून आल्यावर कोविड चाचणी करण्यात आली. त्याचा अहवाल आरोग्य विभागाला प्राप्त झाला असून त्याला कोरोनाचा संसर्ग झाल ...
जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार विभागाकडे नोकरीसाठी जिल्ह्यातून २० हजारांवर युवकांनी नोंदणी केलेली आहे. त्यापैकी सात हजार १४६ युवकांनी कौशल्य विकासाच्या माध्यमातून प्रशिक्षण घेतले आहे. यामध्ये सर्वाधिक प्राधान्य माहिती तंत्रज्ञान, उत्पादन व निर्मिती, बँक ...
वर्धा जिल्ह्यासह राज्यातील अन्य जिल्ह्यातील १६०० ग्रामसभांनी दुग्ध, पशुसंवर्धन व्यवसायाच्या उन्नतीसाठी करावयाच्या सुचनांचा मसुदा राज्य सरकारला नुकताच सादर केला आहे. ...
सारीच्या सर्वेक्षणाचे काम १५ दिवसाचे आहे असे सांगण्यात आले. परंतु, २० दिवस उलटूनही सर्वेक्षणाचे काम सुरूच आहे. सर्वेक्षणाच्या कामात लावलेल्या शिक्षकांना प्रत्यक्ष कोणत्याही प्रकारची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. वास्तविक पाहता या सर्वेक्षणाच ...
शोध, निदान आणि उपचार या संकल्पनेची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी झाल्यास कोरोना मृत्यूचा आगामी धोका टाळला जाऊ शकतो. शिवाय अनेक रुग्णांना मृत्यूच्या दारातून परत आणण्यातही मदत मिळेल. मागील काही महिन्यांपासून थ्री टी या संकल्पनेवर काम होत असल्याने वर्धा ...
बैठकीला उपविभागीय अधिकारी हरिष धार्मिक, तहसीलदार विद्यासागर चव्हाण, वैद्यकीय अधीक्षक मोहन सुटे, मुख्याधिकारी विद्याधर अंधारे, डॉ नंदकिशोर कोल्हे, नायब तहसीलदार विनायक मगर यांची उपस्थिती होती. कोविडच्या पार्श्वभूमीवर उपविभागीय अधिकारी हरिष धार्मिक यां ...
पावसाळ्याला सुरुवात होताच शहरातील विविध रस्त्यांवर आणि विविध भागात ठाण मांडून बसतात. यामुळे रहदारीला अडथळा निर्माण झाला असून असुरक्षित झाली आहे. बहुतांशवेळी या जनावरांत टकराही होतात. त्यामुळे मोठ्या अपघाताची शक्यता आहे. मानस मंदिर परिसरात दहा-बारा मो ...