कोविड -१९ चा प्रादुर्भाव पाहता आर्वी तालुक्यात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी उपविभागीय अधिकारी हरीश धार्मिक यांच्या अध्यक्षतेत गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पंचायत समिती सभागृहात तालुक्यातील पोलीस पाटील मंडळाच्या प्रतिनिधीची सभा घेण्यात आली. उपविभाग ...
कोरोना संकटामुळे बोटावर मोजण्या इतक्याच नागरिकांच्या उपस्थितीत स्वातंत्र्यदिनाचा कार्यक्रम आयोजित करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आल्या होत्या. पण, याच दिवशी दयालनगर येथील रहिवासी असलेल्या स्विकृत सदस्याने थेट पालिका कार्यालयात येत अनेक ...
पवनार येथील जलशुद्धीकरण केंद्रातून वर्धा शहराला पिण्या योग्य पाण्याचा पुरवठा होतो. त्यासाठी मुख्य जलवाहिनीही टाकण्यात आली आहे. परंतु, हिच जलवाहिनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्त्याच्या कामासाठी सुरू असलेल्या खोदकामादरम्यान फुटली. ही जलवाहिनी अतिशय ...
शुल्कवाढ न करता देशातील इतर विद्यापीठांच्या तुलनेत स्वस्त आणि श्रेष्ठतम शिक्षण दिले जाईल, असे मत हिंदी विश्वविद्यालयाचे कुलगुरू प्रा.रजनीश कुमार शुक्ल यांनी व्यक्त केले. ...
शहरातील नदी पलीकडील प्रभाग क्रमांक २ मधील युवक ९ ऑगस्टला नागपूर येथे साक्षगंधासाठी गेला होता. तेथून आल्यानंतर त्याची प्रकृती बिघडल्याने आज तो प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपचाराकरिता गेला. येथे तपासणी केली असता त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्याच्या सं ...
विकासाच्या नावावर होणारी ही वृक्षतोड थांबविण्यासाठी गांधीवाद्यांसह पर्यावरणप्रेमींनी तोडलेल्या वृक्षासमोर उभे राहून स्वातंत्र्यदिनी वृक्ष बचाव आंदोलन केले. यावेळी हातामध्ये पर्यावरणपूरक संदेश देणारे विविध फलक घेऊन जनजागृती करण्यात आली. सेवाग्राम ते व ...
रोगाच्या या प्रादुर्भावातून सावरण्यासाठी कृषी विभागाकडून वेळोवेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळण्याची गरज असताना कृषी विभागाकडून सहकार्य मिळत नसल्याची ओरड शेतकऱ्यांकडून होत आहे. त्यामुळे तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील कामकाजाची पद्धत जाणून घेण्याकरिता ...
लम्पी स्कीन डिसीज हा प्रामुख्याने गोवंशीय जनावरांना अर्थात गाई, बैल, वासरे यांना होणारा विषाणूजन्य साथीचा आजार आहे. कॅप्रिपॉक्स या प्रवर्गातील विषाणूमुळे हा आजार होतो. हा विषाणू शेळ्या मेंढ्यांमध्ये होणाऱ्या देवीच्या विषाणूंशी साधर्र्म्य असणारा असून ...
अवैध व्यावसायिकाकडून जीवे मारण्याची धमकी दिली जात असल्याने कुणी तक्रार करण्यास धजावत नसल्याची माहितीही एका रहिवाशाने नाव प्रकाशित न करण्याच्या अटीवर दिली. या व्यवसायातूनच तुकाराम वॉर्डात एका युवकावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. दररोज हाणामारीच्या घटना ...
वाठोडा गावात सुमारे ३५० वर्षांपूर्वी गोसावी समाजाची वस्ती होती. गोसावी समाजबांधवानी बांधलेली प्राचीन मंदिरे आजही इथे पहावयास मिळतात. हे गांव चोहनदीच्या काठावर वसलेल होते. गावाच्या मागील बाजूस बाकळी नदी वाहत होती. प्रारंभी खोंडे परीवार मराठवाड्यातून य ...