वर्धा जिल्ह्यात पहिल्यांदाच एकाच दिवशी कोरोनाच्या ३० रुग्णाची नोंद गुरुवारी घेण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णसंख्येचा आकडा ३४७ वर पोहचला आहे. ...
वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलिस कर्मचारी केतन बावणे याने बुधवारी रात्री आपल्या राहत्या घरी विष प्राशन करून आत्महत्येचा करण्याचा प्रयत्न केला होता. ...
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंती वर्षानिमित्त सेवाग्राम विकास आराखड्यातील विकास कामांना पूर्णत्वास नेण्याच्या खटाटोपात त्यांच्या काळात लावलेली शेकडो अजस्त्र वृक्ष धाराशाही केली जात आहे. ...
कोरोनाला रोखण्यासाठी प्रशासनाकडून युद्धस्तरावर उपाययोजना राबविण्यात येत असल्या तरी कोरोना विषाणू आपले जाळे पसरवित असल्याचे दिसून येत आहे. तालुक्यात विषाणू बाधितांनी शंभरी पार केली असून ५७ पॉझिटिव्ह रुग्णांवर कोविड रुग्णालयात उपचार सुरु आहे. ग्रामीण भ ...
यंदाच्या वर्षी वेळोवेळी झालेला पाऊस उभ्या पिकांना नवसंजीवनी देणारा ठरला. त्यामुळे सध्या सोयाबीन, कपाशी, तूर आदी पिकांची बऱ्यापैकी वाढही झाली आहे. मागील १५ दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळी वातावरण असल्याने सध्या तापमानही कमी आहे. यंदाच्या वर्षी जिल्ह्यात २ ...
जानेवारी २०२० ते ऑगस्ट या आठ महिन्यात आजपर्यंत विविध गुन्हे करून पसार झालेल्या जिल्ह्यातील १९ पोलीस ठाण्यांतील तब्बल १२४ आरोपी फरार असल्याची नोंद वर्धा पोलीस या सोशल साईटवर करण्यात आली आहे. या मोस्ट वॉन्टेड आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी विविध उपाय य ...
गेल्या सहा महिन्यांपासून लॉकडाऊन असल्याने जिल्ह्याबाहेर जाण्यास परवानगी घ्यावी लागते. तसेच बाहेर जिल्ह्यातून प्रवास करुन आल्यानंतर १४ दिवस क्वारंटाईची भानगड मागे आहेच. त्यामुळे नागरिकांनी आता कोरोनायनातून मूड फ्रेश करण्यासाठी धरणांकडे धाव घेतली आहे. ...
तहसील कार्यालयामध्ये सण, उत्सवाच्या प्रार्श्वभूमीवर तहसीलदार राजेश सरवदे यांनी तालुक्यातील पोलीस पाटील व गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीला नायब तहसीलदार राजेंद्र देशमुख, पोलीस निरीक्षक नितीन लेव्हरकर उपस्थित होते. सार्वजनिक गणेश उत ...
केंद्र शासनाने खासगीकरण आणि कंत्राटीकरणाच्या धोरणाचा अतिरेक सुरू केला आहे. तसेच महाराष्ट्र शासनानेही कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर राज्याची आर्थिक घडी विस्कळीत झाल्याचे कारण दाखवून राज्य शासनाचेही खासगीकरण आणि कंत्राटीकरण करण्याचे संकेत शासनाच्या ...
कोरोनाच्या कालावधीत शेतकऱ्यांना महसूल विभागाकडून कागदपत्रे मिळविण्यात अडचण येत असल्याने शेतकरी मेटाकुटीस आला होता. परिणामी, शेतकऱ्यांची पायपीट थांबावी व त्यांना तात्काळ पीककर्ज उपलब्ध व्हावे म्हणून जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांनी बँकांच्या मागणीनुसा ...