वर्धा शहराच्या प्रवेशद्वारावर व शहरात नीलपंख पक्ष्याचे शिल्प उभारल्या जाणार असल्याची अधिकृत घोषणा नुकतीच जिल्ह्याचे पालकमंत्री सुनील केदार यांनी केली. या कामाचा समावेश सेवाग्राम विकास आराखडयांतर्गत करण्यात आलेला आहे. सेवाग्राम-वर्धा मार्गावरील एमआयडी ...
कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर चार महिन्यांपासून शिक्षक विविध प्रकारची अनेक कामे आणि आर्वी नगरपालिका क्षेत्रात कोविड-१९ अंतर्गत आयएलआय सर्वेक्षण अनेक अडचणींना तोंड देत प्रामाणिकपणे करीत होते. त्यामुळे शाळेचे ऑनलाईन वर्गसुद्धा ठप्प झाले आहेत. ...
वर्धा जिल्ह्यतील आर्वी तालुक्याची ओळख असलेल्या या जलाशयाकडे स्वातंत्र्योत्तर काळानंतरही शासन, प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याने हा जलाशय विकासापासून कोसो दूर राहिला आहे. ...
ऑगस्टमध्ये नागपंचमीनंतर संततधार सुरू आहे. यामुळे रविराजाचे दर्शनच नाही. याचाच परिणाम, तालुक्यातील अनेक भागात सोयाबीन पीक पिवळे पडून करपत आहे. तालुक्यातील खुबगाव, नांदपूर, देऊरवाडा, जळगाव, शिरपूर आदी भागातील शिवारातील शेतात जोमात बहरलेले सोयाबीन पीक अ ...
रस्त्याचे बांधकामासाठी खोदकाम करतांना नालवाडी परिसरातील मुख्य जलवाहिनी फुटली होती. त्यासोबत आणखी तीन ठिकाणी जलवाहिनी क्षतीग्रस्त झाली होती. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे हे नुकसान झाल्याने त्यांच्याकडून काही नुकसान भरपाई ...
सवलतीनंतर पहिल्या दिवशी राज्यपरिवहन महामंडळाला केवळ ५० हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. त्यानंतर दोन दिवस सुट्या आणि सण असल्याने प्रवाशी संख्या कमी झाल्यामुळे बसफेऱ्याही कमी झाल्या परिणामी उत्पन्नही कमी आले. पण, गेल्या पाच महिन्यांपासून राज्य परिवहन महा ...
शिक्षणमंत्री पोखरियाल म्हणाले की, आमचे शिक्षक हेच भारत गौरव पुढे घेऊन शकतात. वर्धा एक साधनेची धरती आहे. महात्मा गांधीजींनी सेवाग्राम येथे राहून आपले अनेक कार्यक्रम राबविले. सत्य, अहिंसा आणि प्रेम हा संदेश संपूर्ण जगाला देण्याचे काम त्यांनी केले. येथी ...
ब्रिटिशकाळात व तत्पूवीर्ही आज असलेले आर्वी शहर गावनदी पलीकडे होते. त्याला कसबा म्हणायचे. १९११ मध्ये आजचे पोलीस ठाणे चौकी म्हणून १९३५ पूर्वी श्रीराम प्राथमिक शाळेत (ओल्ड टाऊन) शाळेत होती. १९८१ च्या जनगणनेनंतर आर्वीतील आष्टी आणि कारंजा तालुके वेगळे करण ...
श्रावण महिन्यापासून हिंदू धर्मियांचे धार्मिक सण व्रत वैकल्याला सुरुवात होते. गावाच्या मध्यभागातून वाहणाऱ्या नदीपात्रात गावातील महिला हरितालीकेला गौरी पूजन तसेच विसर्जन करतात. तसेच नागरिकही घरगुती गणपतीचे विसर्जन व धार्मिक विधी या नदीपात्रावर करतात. य ...