जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर नोंदणीकृत सहकारी पतसंस्था आहेत. या संस्थेच्या माध्यमातून शेतकरी ते नोकरदार वर्गांना आवश्यक परिस्थितीत आर्थिक पाठबळ देण्याचे काम संस्था करीत असल्याने हक्काच्या आणि गरजेच्या वेळी आर्थिक संकट दूर करण्याचे काम पतसंस्थेच्या माध् ...
जिल्हा बंदी कायम असताना ई-पास आणि चोर वाटांचा अवलंब करून आतापर्यंत लाखाच्यावर व्यक्ती वर्धा जिल्ह्यात परतले आहेत. याच व्यक्तींपैकी बहूतांश व्यक्तींना कोरोनाचा संसर्ग होऊन वर्धा जिल्ह्यात कोरोनाचा स्प्रेड झाल्याचे आरोग्य विभागाच्या आतापर्यंतच्या पाहणी ...
चरखागृहात चरखा आणि ग्रामीण जीवन, उद्योग यावर प्रकाश टाकणारी चित्रे असून ऑडिओच्या माध्यमातून माहिती मिळणार असल्याने पर्यटकांना गांधींचे स्वातंत्र्य चळवळीतील कार्य, विचार आणि परंपरागत भारतातील व्यवसाय समजून घेता येईल. दोन सिमेंटचे चबुतरे तयार आहेत. सोम ...
जिल्हा सामान्य रुग्णालयात बाह्यरुग्ण नोंदणी करताना कुठेही सामाजिक अंतर राखण्यात येत नसल्याचे दिसून आले. तसेच कुठेही हॅण्डवॉशची व्यवस्था नसल्याचे दिसून बघावयास मिळाले. त्यामुळे या रुग्णालयात रुग्णांवर जरी उपचार वेळेवर होत असले तरी त्यांच्या सुरक्षेविष ...
अंत्यसंस्कारानंतर आरोग्य कर्मचाºयाने पीपीई किट तेथेच फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला. यामुळे रुग्णालय प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. यासंदर्भात संबंधितावर कारवाई करण्याची मागणी होत आहे. यापूर्वी नालवाडी परिसरात र ...
वर्धा शहराच्या प्रवेशद्वारावर व शहरात नीलपंख पक्ष्याचे शिल्प उभारल्या जाणार असल्याची अधिकृत घोषणा नुकतीच जिल्ह्याचे पालकमंत्री सुनील केदार यांनी केली. या कामाचा समावेश सेवाग्राम विकास आराखडयांतर्गत करण्यात आलेला आहे. सेवाग्राम-वर्धा मार्गावरील एमआयडी ...
कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर चार महिन्यांपासून शिक्षक विविध प्रकारची अनेक कामे आणि आर्वी नगरपालिका क्षेत्रात कोविड-१९ अंतर्गत आयएलआय सर्वेक्षण अनेक अडचणींना तोंड देत प्रामाणिकपणे करीत होते. त्यामुळे शाळेचे ऑनलाईन वर्गसुद्धा ठप्प झाले आहेत. ...
वर्धा जिल्ह्यतील आर्वी तालुक्याची ओळख असलेल्या या जलाशयाकडे स्वातंत्र्योत्तर काळानंतरही शासन, प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याने हा जलाशय विकासापासून कोसो दूर राहिला आहे. ...