जिल्ह्यामध्ये यावर्षी ४ लाख २८ हजार ६२५ हेक्टरवर खरीपाची लागवड करण्यात आली आहे. यामध्ये २ लाख १८ हजार हेक्टर कपाशी तर १ लाख ३७ हजार २६६ हेक्टरवर सोयाबीनची लागवड करण्यात आली आहे. गेल्यावर्षी सोयाबीनचे क्षेत्र १ लाख ७ हजार २२७ हेक्टर होते. यावर्षी शेतक ...
मुंबईमध्ये आमदार डॉक्टर पंकज भोयर यांची चाचणी केल्यावर तेथे अहवाल निगेटिव्ह आला आहे. आता केवळ इंन्फेक्शन संदर्भात डॉ. अब्दूल अन्सारी हे उपचार करीत असून प्रकृतीमध्ये सुधारणा होत असल्याचे सांगण्यात आले आहे. ...
कोरोनाच्या महामारीमुळे अनेकांचे रोजगार हिरावल्या गेल्याने शासनाने ‘पंतप्रधान गरीब कल्याण योजना’ अंमलात आणली. या योजनेच्या माध्यमातून प्रतीव्यक्ती पाच किलो मोफत तांदूळ देण्याचा निर्णय घेत त्याची अंमलबजावणीही सुरु आहे. जिल्ह्यातील जवळपास १० लाख ७३ हजार ...
वर्धा नदीकाठावरील रोहणा, दिघी, सायखेडा व वडगांव येथील शेतकऱ्यांची अंदाजे ५०० एकरातील पिके पाण्याखाली आल्याने पिके धोक्यात आली आहे. निम्न वर्धा प्रकल्पातील ३१ दरवाजे ३० से.मी.ने उघडल्यामुळे नदीत ८५७ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सोडला. रात्रीच्या सुमारास ...
भारतातील इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातील देवस्थाने सुरू करण्याची मागणी अनेक व्यक्ती, संघटनांनी राज्य सरकारकडे केली आहे. कोरोना संकटकाळातील सर्व नियम मान्य करून देवस्थाने आणि भजन, पूजन, कीर्तन सुरू करावे, ही सर्वांची मागणी असतानाही राज्यातील महाविका ...
संपूर्ण जिल्ह्यात राष्ट्रीयीकृत आणि खासगी बँकांचे एकूण २२५ एटीएम आहेत. पूर्वी सर्वच एटीएम केंद्रांवर सुरक्षा रक्षक कार्यरत होते. मात्र, आज बोटावर मोजण्याइतपत म्हणजे दोन-चार एटीएमवर सुरक्षारक्षक कार्यरत आहेत. हीच परिस्थिती वातानुकूलित यंत्रांबाबतीत आह ...
पश्चिम विदर्भात मागील पंधरवाड्यापासून कमी अधिक प्रमाणात पाऊस होत आहे. सतत सुरू असलेल्या पावसामुळे अनेक शेतात पावसाचे पाणी साचून डबके तयार झाले आहे. अशातच ढगाळी वातावरणामुळे पाहिजे तसा सुर्यप्रकाश उभ्या पिकांना सध्या मिळत नसून जमिनीतील ऑक्सिजनचे अन्नद ...
दररोज बाधित रुग्णांची संख्या वाढतच चालली असल्याने प्रशासनही पुन्हा एकदा रस्त्यावर उतरुन नागरिकांमध्ये जनजागृती करताना दिसून येत आहे. पोलीस दलातील कर्मचारी आणि अधिकारी कोरोनाला वेशीवरच रोखण्यासाठी अहोरात्र झटत असतानाच आता पोलिसांनाही कोरोनाने कवेत घेत ...
देऊरवाडा-कौंडण्यपूर येथे मोठया प्रमाणात वर्धा नदीचे बॅकवॉटर जमा होते. यामुळे नदीकाठच्या सर्व गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे . वर्धा नदीवरील आर्वी ते अमरावती मार्गावरील वाहतूक पुरामुळे ठप्प झाली आहे. संततधार अशीच कायम राहिल्यास आणखी काही दिवस ...
जिल्ह्यात मोठया प्रमाणात सोयाबीनची लागवड करण्यात आली. पेरणीवेळी अनेक कंपन्यांचे बियाणे बोगस निघाल्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार-तिबार पेरणीचे संकट ओढवले. पावसामुळे पिके जोमात बहरली आहे. यंदा सोयाबीनचे चांगले उत्पादन होईल, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा असतानाच स ...