जिल्हा परिषद सभागृहात आयोजित कृषी विषयक आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला आमदार रणजित कांबळे, आमदार समीर कुणावर जिल्हाधिकारी विवेक भीमनवार, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सचिन ओंम्बासे, कृषी सहसंचालक रवींद्र भोसले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल इं ...
भूमिगत गटार योजनेची कामे तसेच पाणी पुरवठा योजनेचे काम सुरु आहे. मात्र, शहरातील पक्के रस्ते फोडून तसेच कोणतीही पूर्वसूचना न देताच रस्तो फोडल्याने गांधी जिल्ह्याला विद्रुप करण्याचे काम न.प.ने केले आहे. ताराचंद चौबे यांनी सहा महिन्यांपूर्वी शहरातील भूमि ...
काही दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्याने पिकांवर विविध प्रकारच्या रोगाचा प्रादुर्भाव झाला. पीक वाचविण्यासाठी महागड्या किटकनाशकाची त्यांनी फवारणी केली. मात्र, त्यांच्या सोयाबीनच्या पिकाला शेंगाच लागल्या नाही. त्यांनी विविध उपाययोजना केल्या. कृषी विभागाच ...
शेतकऱ्यांना शेतात कामे करण्यासाठी सोबतच रखवाली करण्यासाठी अनेकदा रात्रीच शेतात जावे लागते. रात्रीच्या अंधारात सरपटणाऱ्या प्राण्यांचा उपद्रव अधिक असतो. अंधारात चुकून एखाद्या सापावर पाय पडला की, संबंधित शेतकऱ्यांला किंवा शेतमजुराला सर्पदंशाला सामोरे जा ...
सोयाबीन झाडांना शेंगा लागल्याचं नाही, ज्या झाडांना काही शेंगा आहे त्या शेंगात बियाच भरल्या नाही. मात्र, कृषी विभाग सर्व्हेक्षण करीत नसल्याने शेतकरी आक्रमक झाले. जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीनची झाडे पूर्ण वाढ झाल्यानंतर देखील यांना सो ...
महोदय तसा मी, शहरातील महत्त्वाचा रस्ता बर कां! याच रस्त्यावर स्व. इंदिरा गांधीजी यांचा पुतळा आहे तर थोड्या दूर जाताच तुमच्याच घरासमोर बापूरावजी देशमुख यांचा पुतळा आणि थोड्या दूर अंतरावरच महात्मा गांधीजींचा पुतळा आहे. याला आपण राजमार्ग असे म्हटल्यास व ...
घरातून बाहेर निघण्यावर निर्बंध घालण्यात आले. त्यामुळे उन्हाळयात लग्नाचा बार आटोपून घेण्याचा निर्णय घेणारे चांगलेच अडचणीत आले. संपूर्ण एप्रिल महिना प्रत्येकांनी घरात राहूनच सुरक्षितता पाळली. मे महिन्यांत जिल्हा प्रशासनाने लॉकडाऊनमध्ये शिथीलता दिली. मा ...
वर्धा जिल्ह्यातील मोठे धरण म्हणून ओळख असलेल्या बोरधरण येथील जलाशय तब्बल १० वर्षानंतर शंभरी गाठण्याच्या मार्गावर असून जलाशयाच्या तीन दारांमधून पाण्याचा विसर्ग सुरु झालेला आहे. ...
सोयाबीन हिरवे असतानाही शेंगा लागल्या आहेत. तसेच खोड अळीचा प्रादुर्भाव झाल्याने तालुक्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यातच संततधार पावसाने शेतकऱ्यांच्या शेतामधील ओलावा जमिनीमध्ये कायम आहे. असेच ढगाळ वातावरण कायम राहिले तर कपा ...