अस्मानी-सुलतानी संकटाशी सामना करीत शेतकरी दिवसरात्र कष्ट उपसत आहे. तरीही वर्षाअंती हातात काहीच शिल्लक राहत नाही. गेल्या तीन वर्षांपासून सतत दुष्काळ, अतिवृष्टीचा शेतकऱ्यांना सामना करावा लागत आहे. याही वर्षी कोरोना, अतिवृष्टी, बोगस बियाणे यासह किडीच्या ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. लॉकडाऊनच्या सुरूवातीला तीन महिने सर्व जनता शासनाच्या सूचनांचे पालन करून घरीच होती. इतकेच नव्हे तर अनेक कारखाने, छोटे-मोठे व लघु उद्योगातील काम ठप्प झाले होते. अशातच अनेक कामगारांसह कष्टकऱ्या ...
कोविड-१९ विषाणू वर्धा जिल्ह्यातील नागरिकांना झपाट्यानेच आपल्या कवेत घेत आहे. शिवाय कोरोनाचा प्रसार झपाट्याने होत असल्याने जिल्हा प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन नागरिकांनी करावे असे आवाहन आरोग्य विभागाकडून केले जात आहे. बुधवारी आरोग्य विभागाला ७९६ ...
‘लम्पी स्कीन डिसीज’ या विषाणूजन्य आजारामुळे गोपालकांच्या अडचणीत भर पडली आहे. असे असले तरी संभाव्य धोका लक्षात घेऊन पशुसंवर्धन विभागाच्यावतीने खबरदारीचा उपाय म्हणून ‘गोट फॉक्स’ ही लस गाय वर्गीय जनारांना दिली जात आहे. ज्या गावात लम्पी बाधित जनावर आढळले ...
कोरोनाचा मोठा उद्रेक झाल्यास जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेची चांगलीच तारांबळ उडणार असली तरी सध्या आरोग्य विभागाने एकूण २ हजार ९७ खाटांची व्यवस्था केली आहे. त्यापैकी कोविड संशयितांसाठी १ हजार २०० खाटा, कोविड अहवाल पॉझिटिव्ह आलेल्यांसाठी ८९७ खाटा, गंभीर र ...
सततच्या पावसामुळे, पडलेल्या धुक्यांमुळे तसेच खोडकिडीच्या रोगामुळे आणि सदोष बियाण्यांमुळे जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी लावलेल्या सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले. सोयाबीनला शेंगाच न लागल्याने लावलेला खर्च व्यर्थ गेला. सोयाबीन पिकाची लागवड केलेल्या शेतक ...
जिल्ह्यातील आठही तालुक्यांपैकी आष्टी (शहीद), कारंजा (घा.) व आर्वी तालुक्यात संत्रा, मोसंबीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतल्या जाते. या तालुक्यांमध्ये ४ हजार ८०० हेक्टरवर संत्रा व मोसंबीचे लागवड क्षेत्र आहेत. यावर्षी बागा चांगल्या आल्या असतानाच सततचा प ...
नगरपालिकेने शहरात आठ ठिकाणी हॅण्डवॉश स्टेशन उभारले. पण, या हॅण्डवॉश स्टेशनमध्ये ना पाणी, ना सॅनिटायझर तसेच साधे साबण देखील नाही. त्यामुळे नव्याचे नऊ दिवस यंत्रणेने या सर्व उपाययोजना राबविल्या. मात्र, कोरोना विषाणूचा फैलाव दिवसेंदिवस वाढत असताना प्रति ...
तंबाखू, लसूण, कडूनिंबाचा पाला, हिरवी मिरची यांचे द्रावण तयार करून ते पिकावर फवारल्यास बोंडअळी वर नियंत्रण मिळविता येत असल्याचे शेतकरी सांगतात. दोन किलो पत्तीचा तंबाखू, एक किलो हिरवी मिरची, एक किलो लसूण तीन किलो कडूनिंबाचे पान घेऊन त्यात १० लिटर पाणी ...
कुंदन याला तुझा मालक तन्मय मेश्राम याने माझ्या बहिणीला पळवून नेले. ते कुठे आहेत, अशी विचारणा करून वाद केला. हाच वाद विकोपाला जाऊन आरोपींनी कुंदन याला चाकूने मारहाण करून गंभीर जखमी केले. आरोपी इतक्यावरच थांबले नाही तर त्यांनी कुंदनच्या ताब्यातील रुग्ण ...