यंदाच्या वर्षी जिल्ह्यात १ लाख ३९ हजार हेक्टरवर शेतकऱ्यांनी सोयाबीनची लागवड केली. हंगामाच्या सुरूवातीला वेळोवेळी झालेला पाऊस आणि पिकांची योग्य निगा राखल्याने पिकाची वाढही बऱ्यापैकी झाली. मात्र, सप्टेंबर महिन्यात सोयाबीन पिकावर खोंडमाशीने अटॅक केला. स ...
कोरोनाच्या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्याने तसेच विविध प्रकारचे दुखणे अंगावर काढल्याने रुग्ण कोरोनाच्या वेगवान प्रगतीच्या टप्प्यात पोहोचण्यास कारणीभूत ठरतो. कोरोना संक्रमणाच्या याच पायरीला ‘रॅपिड प्रोग्रेशन स्टेज’ म्हटले जाते. या स्टेजवर पोहोचलेले काही र ...
१ नोव्हेंबर २००५ पासून नवीन परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना लागू करण्यात आली. या आधारावरच राज्यातील खाजगी अनुदानित शाळेतील शिक्षक व कर्मचाऱ्यांना तसेच १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त अंशत अनुदानित खाजगी शाळेत नियुक्त शिक्षक कर्मचाऱ्यांनाही जुनी प ...
ग्रामराज्य तसेच स्वातंत्र्याची संकल्पना अंमलात आणण्यासाठी आजही गांधीजींचे विचार मार्गदर्शक ठरतात. खेड्यातील माणसाला त्याचे जीवन आनंदाने जगता यावे यासाठी खेड्यांना विकासाच्या मार्गावर नेऊन ती सक्षम आणि स्वावलंबी करणे महत्त्वाचे आहे, असे सांगून मुख्यमं ...
Wardha News १९९१ मध्ये नागपूर जिल्ह्यातील नवेगाव खैरी येथील पेंच प्रकल्प व वर्धा जिल्ह्याच्या सीमेवर असलेले अप्पर वर्धा धरण स्थळाला पर्यटन केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी शासनाने समिती गठित केली होती. ...
कंत्राटदाराने सुरुवातीपासूनच नियोजनशुन्य कारभार चालविला आणि प्रशासनाकडूनही त्याची पाठराखण करण्यात आली. दंड आकारणीसह चौकशी करुन काळ्या यादीत टाकण्याचे आदेश मंत्रालयातून मिळाल्यावरही कार्यवाही झाली नसल्याने कामात काहीही सुधारणा झाली नाही. परिणामी शहरात ...
बांधकाम विभाग सचिव उल्हास देबडवार यांच्या अध्यक्षतेखालील या समितीने वर्ध्यात वृक्ष बचाओ नागरिक समितीची भूमिका समजून घेत एकही वृक्ष तोडला जाणार नाही तसेच झाडांना कोणतीही इजा होणार नाही याची दक्षता घेतली जाईल, याबाबत याच सभेत आश्वस्त केले. मात्र अवघ्या ...
दिवाळी बोनस अशी सोयाबीन पिकाची ओळख. परंतु, यंदाच्या वर्षी सततच्या पावसाचा या पिकाला चांगलाच फटका बसला आहे. एकरी किमान तीन पोते तरी सोयाबीन होईल काय, हा प्रश्न सध्या जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना सतावत आहेत. तर सिंचनाची सोय असलेले काही शेतकर ...
मात्र, प्रभावी गस्त नसल्याने रहदारीच्या रस्त्यावरील दुकानेही फोडल्या जात असल्याचे चित्र आहे. गस्त घालणाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी प्रभावी यंत्रणा नसल्याने गस्तीवरील कर्मचारी मध्यरात्रीनंतर गस्तीला दांडी मारतात. शहरातील अनेक भागात कधीच गस्त घातली जात नस ...