कोरोना विषाणूच्या पार्श्वभुमीवर २३ मार्चपासून लॉकडाऊन घोषीत करण्यात आला. अनेकांच्या हाताची कामे गेली. त्यामुळे सर्व जण घरातच होते. त्यामुळे सायबर भामट्यांनी डोकेवर काढले. एटीएम फ्रॉड, ईमेलवरुन फसवणूक आदी विविध प्रकारे भामट्यांनी नागरिकांची लाखो रुप ...
शुक्रवारी या धरणावर फेरफटका मारला असता सकाळी ७ वाजता पर्यटकांची मोठी गर्दी होती. ज्या ठिकाणी पर्यटक उभे राहतात, तेथे असलेले लोखंडी कुंपण तुटलेले आहे, तर असणारे कुंपण कधी कोसळेल याचा नेम नाही. या तुटलेल्या कुंपणाजवळच पर्यटक उभे राहून धरणातील पाण्याचा ...
विविध योजनांतर्गत सवलत घेणाऱ्या प्रवाशांसाठीच्या स्मार्ट कार्ड पाठोपाठ एसटी महामंडळाने ओव्हर द काउंटर (ओटीसी) कार्ड सुरू केले आहे. या कार्डवर प्रवाशांचे नाव, छायाचित्र अशी कोणतीही माहिती नमूद नसेल. एका खासगी कंपनीच्या एजंटकडून हे कार्ड रिचार्ज करून म ...
सोयाबीनचे पीक पूर्णत: उध्वस्त झाले असताना कपाशी पिकाची आस असलेल्या शेतकऱ्यांवर या माध्यमातून दुहेरी संकट आले आहे. अंदोरी येथील शेतकरी सुरेश दयणे यांनी चार एक शेत जमिनीत विविध कंपनीच्या ११५ सुपर कॉटन कपाशी बियाण्याची लागवड केली. पिकाची मशागत, निंदण, ...
मध्यम आणि तीव्र स्वरूपाचा कोविड असलेल्या रुग्णांना रेमडेसिव्हर हे इंजेक्शन दिले जाते. रेमडेसिव्हर या इंजेक्शनची विविध नामांकित कंपन्यांनी निर्मिती केली असून किमतीही वेगवेगळ्या आहेत. झायडस कॅडिला कंपनीचे इंजेक्शन प्रधानमंत्री जनआरोग्य केंद्रात रुग्णां ...
Wardha News Farmer Teacher अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. त्यामुळे शासनाने शिक्षक, कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन कपात करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने शासनाला पाठविलेल्या निवेदनातून केली आहे. ...
Wardha News Sand वाळू तस्कारांच्या मुसक्या आवळण्याकरिता वर्धा उपविभागाने आता कंबर कसली असून तीन पेक्षा जास्त कारवाई झालेल्या वाळू माफीयांवर आता मकोका अंतर्गतही कारवाईची तयार सुरु केली आहे. ...
जिल्ह्यातील वाळू घाटांचे लिलाव झाले नसले तरीही वाळू चोरट्यांनी नदी-नाल्यांसह लिलावाकरिता प्रस्तावित असलेल्या घाटातून वारेमाप उपसा चालविला आहे. नदीलगतच्या शेतकऱ्यांशी जवळीक साधून तसेच मुख्य मार्गालत असलेल्या मोकळ्या भुखंडाचा आडोसा घेत नदीपात्रातून काढ ...
खरीप हंगामाच्या सुरूवातीला वेळोवेळी झालेला पाऊस उभ्या सोयाबीन आणि कपाशी पिकासाठी संजीवनी ठरला. पण सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात झालेल्या सततच्या पावसाचा उभ्या पिकांना चांगलाच फटका बसला. अशातच सोयाबीनच्या उत्पन्नात मोठी घट आली आहे. तर सध्या जिल्ह्यात ...