वर्धा शहरातील आंदोलनाचे नेतृत्व रवी शेंडे, मनोज भुतडा यांनी केले. भारतात खत वितरण प्रणाली सुरू झाली तेव्हा पहिल्या 15 जिल्ह्यांत वर्धा जिल्ह्याचा प्रामुख्याने समावेश करण्यात आला. कोरोना संकटाच्या काळात कृषी व्यावसायिकांनी शेतकऱ्यांना खत व बियाणे कमी ...
वर्धा शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार म्हणून कामकाज सांभाळताना पोलीस निरीक्षक योगेश पारधी यांची नेहमीच तक्रार घेवून आलेल्या प्रत्येकाची बाजू जाणून घेतली. लॅाकडाऊन अन् कोरोना संकटाच्या काळात त्यांनी शासनाच्या निर्देशांची प्रभावी अंमलबजावणी शहर पोलीस स्टेशन ...
अनेक देशात कोरोनाची दुसरी लाट आल्यामुळे पुन्हा लोकडाऊन करावे लागले आहे. हिच परिस्थिती वर्धा जिल्ह्यावर ओढावू नये म्हणून सध्या जिल्हा प्रशासनाच्यावतीने खबरदाराच्या उपायांची प्रभावी अंमलबजाणी केली जात आहे. नियमित मास्कचा वापर हा कोरोनावर प्रभावी खबरदार ...
हिंगणघाट येथील शास्त्री वॉर्ड भागातील रहिवासी अविनाश राजू फुलझेले हा २७ ऑक्टोबरला घरी न परतल्याने कुटुंबीयांनी याची माहिती हिंगणघाट पोलिसांना दिली. अशातच २८ रोजी एक अनोळखी व्यक्तीचा मृतदेह अल्लीपूर पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रातील सोनेगाव (स्टे.) शि ...
Wardha News Sewagram नवीन कृषी कायद्याच्या विरोधात अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्यावतीने सेवाग्रामातील राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या आश्रमासमोर राज्यव्यापी सत्याग्रह केला आहे. ...