जिल्हा सामान्य रुग्णालयात तीन वर्षांपासून चिठ्ठीमुक्त योजना राबविली जात आहे. सुरुवातीला या योजनेची प्रभावी अंमलबजाणी करण्यात आली. पण, सध्या मात्र ही योजना बारगळल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. या रुग्णालयाल ग्रामीण भागातील गरीब व गरजू परिवारातील रुग्ण ...
Wardha News वर्धा जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी सुमारे १०० कोटीवर कर्ज घेतल्याची नोंद असून सर्वधिक समुद्रपूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी २० कोटी ८५ लाख ५७ हजार रुपयांचे कर्ज घेतल्याची नोंद करण्यात आली आहे. ...
शहरातील ‘भाईं’शी त्याने जवळीक साधली. त्यानंतर पोलीस खात्यात राहून तो दारूविक्रेत्यांकडून पैसे उकळण्याचे कामही करीत होता, ही बाब आता पुढे आली आहे. याविषयी वरिष्ठांपर्यंत अनेक तक्रारी गेल्या होत्या. पोलीस खात्यात राहूनही तो गुन्हेगारी प्रवृत्तीचाच असल ...
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा देणाऱ्या संधीची कमाल मर्यादा निश्चित केली असल्याने उमेदवारांना आता सहा संधी मिळणार आहे. मागास प्रवर्गासाठी नऊ संधी असतील. २०२१ च्या जाहिरातीपासून हे लागू होणार आहे. एखाद्याने एमपीएससीच्या पूर्व परीक्षेत भाग घेतल्यान ...
अनेकांनी फक्त शिकताना अभ्यासक्रमात वाचलेले कळसूबाई शिखर प्रत्यक्षात चढण्याची यशस्वी मोहीम कारंजा येथील हरिभाऊ हिंगवे व उमेश खापरे यांनी केली आहे. दिव्यांगांच्या इच्छाशक्तीला शिवुर्जा प्रतिष्ठानची जोड मिळाली. त्यामुळे ही मोहीम यशस्वी झाल्याचे मत या ...