येत्या आठ दिवसांत जिल्ह्यात दमदार पाऊस न पडल्यास अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ येण्याची शक्यता कृषी तज्ज्ञांकडून वर्तविली जात आहे. यंदाच्या वर्षी किमान १ लाख १० हजार हेक्टरवर सोयाबीनची लागवड होईल, असा अंदाज कृषी विभागाचा आहे. बहुतांश शेतकऱ्यां ...
रक्तदान शिबिराची सुरुवात बाबूजींच्या प्रतिमेला पुष्पहार घालून व दीपप्रज्वलन करून करण्यात आली. यावेळी सावंगी रुग्णालयातील रक्तपेढीच्या सहकार्याने शिबिर घेण्यात आले. यावेळी रक्तदान शिबिरात स्वप्नील कापसे, सूरज दुरगुडे, गौरव अलोने, प्रशांत चांभारे, देव ...
देवळी येथील खासदार रामदास तडस क्रीडा संकुलात आयोजित शिबिराचे उद्घाटन खा. रामदास तडस यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष सूचिता मडावी होत्या. वर्धा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन जिल्ह ...
कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात लसीकरण मोहिमेला गती देण्याचा प्रयत्न हाेत आहे. परंतु, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची कर्मभूमी राहिलेल्या वर्धा जिल्ह्याला शासनाकडून तोकडा लस साठ्याचा पुरवठा करून लस कोंडीच केली जात आहे. लस ...
शासनाच्या निर्देशाप्रमाणे यावर्षी त्या सर्व विद्यार्थ्यांसह पालकांना सूचना देऊन जुनी पाठ्यपुस्तके परत मागविली जात आहे. शिक्षण विभागाकडून आतापर्यंत या पाठ्यपुस्तकाचा नियमित आढावा घेतला जात असल्याने निम्यापेक्षा अधिक पालकांनी शाळेत येऊन पुस्तके परत केल ...
लससाठा कमी होताना दिसताच लसीकरण केंद्रेही कमी करण्यात आली. २९ तारखेपर्यंत १८ केंद्रांवरून लसीकरण करण्यात आले; मात्र, १ जुलैला केवळ पाचच केंद्रे सुरू होती. इतर सर्व केंद्रांना टाळे लागले असून, पुढील आदेशापर्यंत लसीकरण बंद राहणार असल्याचे सूचना फलक लाव ...
बिटने हे नेहमीप्रमाणे आपल्या स्वतःच्या म्हशी चारण्यासाठी ३० जूनला सकाळी घेऊन गेलेत परंतु संध्याकाळी म्हशी परत यायच्या वेळेस अंदाजे ५.३० वाजता चे दरम्यान घनदाट जंगलाने व्याप्त परिसरा मध्ये म्हशी परतीच्या वाटेवर असताना वाघाने हल्ला केला. ...
शासनाने निर्देशित केलेले सरकारी अधिकारी या अनुषंगाने वेगवेगळे आदेशही देऊ शकतात, वा निर्गमित करू शकतात. या आदेशांची पायमल्ली करणाऱ्या व्यक्तींवर कलम १८८ नुसार अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात येतो. विशेष म्हणजे कायदा मोडणाऱ्या व्यक्तीच्या कृत्यामुळे जीव ...
कोविडची दुसरी लाट उच्चांकी गाठत असताना तिसऱ्या लाटेची तयारी म्हणून जिल्ह्यातील ११ शासकीय रुग्णालयांत वायू ऑक्सिजन प्रकल्प उभारण्याचे निश्चित करण्यात आले; पण आतापर्यंत केवळ वर्धा जिल्हा सामान्य रुग्णालय या एकाच शासकीय रुग्णालयात ऑक्सिजन प्लांट उभा झा ...