थकबाकी वसुलीसाठी महावितरण विशेष मोहीम राबवीत असले तरी अजूनही ३ लाख २१ हजार ६२ ग्राहकांकडे विद्युत देयकाची ३४.६१ कोटींची रक्कम थकली असल्याने महावितरणच्या अडचणीत भर पडली आहे. थकबाकीदारांमध्ये घरगुती विद्युत जोडणीचे ग्राहक सर्वाधिक असून, प्रत्येक थकबाकी ...
इतिहासात ९ ऑगस्ट १९४२ या दिवसाला एक वेगळे महत्त्व आहे. याच दिवशी मु़ंबईच्या गवालिया टँक आझाद मैदानावर काँग्रेसच्यावतीने इंग्रजांच्या विरोधात चले जावची घोषणा करण्यात आली. ब्रिटिशांनी हा देश सोडून चालते व्हा असा इशारा देण्यात आला. वर्धा येथे १४ जुलै १९ ...
सुरुवातीला कोविडची लस गरोदर तसेच स्तनदा महिलांना देण्याचे शासनाकडून निश्चित करण्यात आले नव्हते. तर आता शासनाकडून सूचना प्राप्त झाल्याने तसेच गरोदर तसेच स्तनदा महिलांसाठीही ही लस सुरक्षित असल्याचे पुढे आल्याने जिल्ह्यात स्तनदा व गरोदर महिलांना कोविडची ...
विविध व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेण्याकरिता प्रवेश परीक्षा द्यावी लागते. या प्रवेश परीक्षा साधारण जानेवारी ते फेब्रुवारी मध्ये होतात. तर विद्यापीठाचे निकाल जलै ते ऑगस्ट मध्ये लागतात. त्यानंतर लगेच अव्यावसायिक अभ्यासक्रमाचे प्रवेश सुरू होत असल्या ...
राज्यात आघाडी सरकार असेपर्यंत या समित्यांनी वर्धा जिल्ह्यात उल्लेखनिय कामगिरी केली. परंतु, राज्यात भारतीय जनता पार्टीचे फडणवीस सरकार विराजमान झाल्यावर या समित्यांना घरघर लागत गेल्याने त्या सध्या मागे पडल्या आहेत. दारूबंदी असलेल्या वर्धा जिल्ह्यात दा ...
Wardha News विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टीने शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने शैक्षणिक संस्थांच्या परिसरात थुंकण्यावर प्रतिबंध घातला आहे. वारंवार थुंकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचेही निर्देश दिले आहेत. ...
जिल्ह्यात कोविडच्या दुसऱ्या लाटेची एन्ट्री होताच कोविड रुग्णालयांच्या संख्येत वाढ करण्यात आली. शिवाय ऑक्सिजन तसेच आयसीयू बेडही वाढविण्यात आले. कोविड रुग्णालयांवर वाढता ताण लक्षात घेता, केवळ गंभीर कोविड बाधितांनाच योग्य रेफर पद्धतीचा वापर करून कोविड ...
सार्वजनिक जागेवर बेकायदेशीररित्या अतिक्रमण केल्याचा आरोप करीत त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे अर्ज दाखल केला. याप्रकरणी संबंधित सरपंच आणि सदस्यांना नोटीस काढून गटविकास अधिकारी यांच्यामार्फत अहवाल मागविण्यात आला. उत्तरवादिनेस ...
Wardha News गेल्या वर्षभरापासून कोरोनामुळे प्राथमिक शाळा बंदच आहेत. दरम्यान, अभ्यासाची सवय बंद झाल्याने प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या ग्रामीण विद्यार्थ्यांची शैक्षणिक घडीच बिघडली आहे. ...