लाईव्ह न्यूज :

Vardha (Marathi News)

खास आपल्यासाठी
नागपूर-अमरावती महामार्गावर विचित्र अपघात : पाच वाहने धडकली, ३ जखमी - Marathi News | Five vehicles collided with each other; Three injured | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :नागपूर-अमरावती महामार्गावर विचित्र अपघात : पाच वाहने धडकली, ३ जखमी

नागपूर-अमरावती महामार्गावर मंगळवारी पहाटे ५ च्या सुमारास एक दोन नव्हे तब्बल पाच वाहने एकमेकांना धडकल्याची विचित्र घटना घडली. यात तीन जण जखमी झाले असून त्यांना नागपूर येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. ...

विद्युत प्रवाहित हायमास्टने घेतला चिमुकल्याचा बळी - Marathi News | The electric highmast took the victim of Chimukalya | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :विद्युत प्रवाहित हायमास्टने घेतला चिमुकल्याचा बळी

अंश व आलोक हे लपाछपीचा खेळ खेळत होते. अशातच अंश आणि आलोक यांचा याच भागात असलेल्या विद्युत प्रवाहित हायमास्टला स्पर्श झाल्याने त्यांना विद्युत प्रवाहाचा जबर झटका बसला. ...

१५ वर्षांपूर्वीचे वाहन अन् हत्ती सांभाळणे सारखेच; आठपट शुल्क भरावे लागणार! - Marathi News | Same as handling a vehicle 15 years ago; You have to pay eight times the fee! | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :नव्या स्क्रॅप पॉलिसीचा परिणाम : १५ वर्षानंतरची अनफिट वाहने काढावी लागणार भंगारात

१५ वर्षे झालेल्या व अधिकाऱ्यांच्या तपासणीअंती फिटनेस प्रमाणपत्र मिळणाऱ्या वाहनांसाठी आता पूर्वीच्या तुलनेत आठपट शुल्क वाहनमालकास भरावा लागणार आहे. त्यामुळे १५ वर्षांपूर्वीचे वाहन अन् हत्ती सांभाळणे सारखेच होणार असे म्हटल्यास वावगे ठरू नये. १५ वर्षा ...

विद्युत कंपनीच्या कृषिपंप थकबाकीसाठी उलट्या बोंबा - Marathi News | Vomiting bomb for power company's agricultural pump arrears | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :शेतकऱ्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष : टेबलावर बसून आकारतात देयक

प्रत्यक्ष रीडिंग घेऊन देयक आकारण्याची अनेक दिवसांपासून मागणी असतानाही कंपनी आपल्या धोरणात बदल न करता शेतकऱ्यांनी देयक थकविल्याचा उलट्या बोंबा मारतात. कोणतेही रीडिंग न घेताच शेतकऱ्यांना कृषिपंपाचे भरमसाठ देयक  आकारुन शेतकऱ्यांना वेठीस धरले जात आहे. ...

16 महिने 27 दिवसांनंतर वर्धा जिल्हा झाला कोविडमुक्त - Marathi News | After 16 months and 27 days, Wardha district became Kovidmukta | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :तिसऱ्या लाटेचे संकट कायम : १,३२६ व्यक्तींचा घेतला बळी

जिल्ह्यातील ॲक्टिव्ह कोविड रुग्ण संख्या शून्य झाली असली तरी कोविडच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वैद्यकीय तज्ज्ञांकडून वर्तविली जात असल्याने सण, उत्सव साजरे करताना अधिक दक्ष राहण्याची गरज आहे. शारदीय नवरात्रोत्सवापूर्वी जिल्ह्यात चार ॲक्टिव्ह कोविड पॉझिट ...

भादोडची ‘शुभांगी’ ठरली जिल्ह्यातील पहिली लालपरी चालक - Marathi News | Bhadod's 'Shubhangi' became the first red car driver in the district | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :भूमिहीन झाल्यावर गृहरक्षक म्हणून दिली सेवा

महाराष्ट्र शासनाने राज्यातील होतकरू महिलांना राज्य परिवहन महामंडळात महिला चालक म्हणून काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली. याच संधीचे सोने करीत शुभांगी हिने जिल्ह्यातील रापमची पहिली महिला बस चालक होण्याचा बहुमान पटकाविला आहे. राज्यातील १६० महिला चालका ...

तळेगावात काँग्रेसने रोखला नागपूर-अमरावती महामार्ग - Marathi News | Congress blocks Nagpur-Amravati highway in Talegaon | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :प्रियांका गांधींच्या अटकेचे तळेगावात उमटले पडसाद

केंद्रातील मोदी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करणाऱ्या आंदोलनकर्त्यांनी तब्बल एक तास रास्ता रोको आंदोलन केले. काँग्रेसच्या या आंदोलनामुळे नागपूर-अमरावती महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. आंदोलनाची माहिती मिळताच तळेगाव पोलिसांनी आंदोलनस्थळ गाठून आंद ...

तृतीयपंथींनी घेतले कोविड प्रतिबंधात्मक लसीचे 106 डोस - Marathi News | 106 doses of covid preventive vaccine taken by third parties | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :जिल्ह्यात लसीकरण मोहिमेने ओलांडला ९.५० लाखांचा उंबरठा

जिल्ह्यात आतापर्यंत लाभार्थ्यांना कोविड प्रतिबंधात्मक लसीचे ९ लाख ५० हजार ८६९ डोस देण्यात आले आहेत. यात ४ लाख ७९ हजार ३८० पुरुष, तर ४ लाख ७१ हजार ३८३ महिला लाभार्थ्यांचा समावेश आहे. सध्याच्या कोरोना संकटात कोविड प्रतिबंधात्मक लस ही कोविड मृत्यू रोखण् ...

वन्यजीव सप्ताह विशेष : मानव-वन्यजिवांच्या जगण्यातील संघर्षाने पर्यावरणाची हानी - Marathi News | Wildlife Week for the protection of environment wild for people and from the people | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वन्यजीव सप्ताह विशेष : मानव-वन्यजिवांच्या जगण्यातील संघर्षाने पर्यावरणाची हानी

भारतात १९५२ पासून वन्यजीव सप्ताह साजरा केला जात आहे. नामशेष होत चाललेल्या वन्यजिवांचे संरक्षण-संवर्धन करून त्याबाबत जागृती करणे हा त्यामागील हेतू आहे. हा हेतू रुजविण्यासाठीच भारत सरकारने ‘इंडियन बोर्ड ऑफ वाईल्ड लाईफ’ची स्थापना केली आहे. (wildlife wee ...