महाराष्ट्रात कापसाचे झालेले कमी उत्पादन व अचानक वाढलेल्या मागणीने कापसाच्या भावात तेजी आली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाला प्रचंड मागणी असली, तरी त्या तुलनेत उत्पादन कमी असल्याने खासगी व्यापारातच शेतकऱ्याच्या कापसाला भाव देण्यावरून स्पर्धा सुरू अस ...
दिवाळी उत्साहात साजरी केल्यावर ते आपल्या नियोजित ठिकाणी जात असल्याने या दिवसांत रापमला प्रवासीही जादा मिळतात. अनेक व्यक्ती खासगी ट्रॅव्हल्सच्या प्रवासाला दुय्यम स्थान देऊन रापमच्या प्रवासी वाहतूक सुरक्षित आहे, असे म्हणत रापमच्या बसनेच ये-जा करतात; पण ...
सेवाग्राम येथील जुन्या वस्तीत गोवर्धन पूजनाचा कार्यक्रम पार पडला. विशेष म्हणजे पूर्वी या परिसरात मोठ्या संख्येने गोवंश होते. पण यंदाच्या वर्षी मोजक्याच पशुपालकांकडे गोवंश असल्याचे दिसून आले. शंकर कुमरे, सुभाष नेहारे आणि नामदेव मडावी यांनी पारंपरिक पद ...
वर्धा तालुक्यातील केवळ एका गावाची पैसेवारी ५१ ते ६० मध्ये असून १५३ गावांची पैसेवारी ६१ ते ७० पैशामध्ये आहे. सेलू तालुक्यातील १६६ गावांची पैसेवारी ६१ ते ७० पैशामध्ये असून देवळी तालुक्यातील ३६ गावांची ५१ ते ६० व ९३ गावांशी ६१ ते ७० तर २० गावांची पैसेवा ...
वर्धा- नागपूर-हैदराबाद मार्गावरील शिवारात आजंती शिवारात रात्रीच्या सुमारास भरधाव वेगात असलेली एक ट्रॅवल दुभाजकावर आदळून पलटी झाली. या अपघातात दोनजण जागीच ठार झाले तर २५ जण गंभीररित्या जखमी झाले. ...
दिवाळी असतानाच राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी गेल्या सहा दिवसांपासून संप पुकारल्याने प्रवाशांची मोठी अडचण झाली आहे. जिल्ह्यातील पाच आगारांपैकी वर्धा आगार हा जिल्ह्याच्या ठिकाणी असल्याने मोठा आगार आहे. या आगारातून सर्वत्र बसफेऱ्या सोडल्या ज ...
सरकारी कार्यालयात काम घेऊन गेल्यास जर कुठला अधिकारी काम पूर्ण करण्यासाठी लाच मागत असेल तर त्याला घाबरून न जाता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या १०६४ या टोलफ्री क्रमांकावर संपर्क करून थेट तक्रार नोंदवावी. तुमचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, तसेच संबंधित अधिक ...
जग बदलले आहे. सर्व सुखसोयी पायाजवळ आहेत. गरजाही पूर्ण होत आहे. असे असले तरी खरी संपत्ती आरोग्य आणि पर्यावरण मात्र, आपल्यापासून दूर जात आहे. याचे रक्षण हेच आपल्या सुखी जीवनाचे आणि भविष्याचे गमक असल्याने सायकलचा जास्तीतजास्त उपयोग करून आपण आपले आरोग्य ...