वाघोलीलगत झोपडपट्टीत अवैध दारूविक्रीला उधान आले आहे़ महिला व युवतींना याचा त्रास होत होता़ यामुळे महिलांनी पोलीस अधीक्षकांना निवेदन देत दारूबंदीसाठी एल्गार पुकारला आहे़ ...
महाराष्ट्र पोलीस दलाचे आधुनिकीकरण करण्याकरिता मागील १० वर्षांपासून कोट्यवधी रुपयांचे बजेट तयार केले जात आहे; पण या दलाची यंत्रणा सुधारण्यासाठी यातील निधी खर्च होत नसल्याचे दिसते़ ...
शेतकऱ्यांना सिंचन सुविधेत खंड पडू नये म्हणून भारनियमनाच्या वेळांचे नियोजन करण्यात आले आहे; पण कधी ओव्हरलोड तर कधी ब्रेकडाऊनमुळे शेतकऱ्यांचे सिंचन प्रभावित होत आहे़ ...
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे वर्धा आगमण व विविध कार्यक्रमांच्या तयारीचा आढावा राज्य गुप्तवार्ता विभागाचे उपआयुक्त रंजन शर्मा यांनी रविवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात घेतला. ...
उपविभागात असलेल्या रेतीघाटावर नेहमी होणाऱ्या अवैध रेती उत्खननातून महसूल विभागाचा दरवर्षी लाखो रुपयांचा महसूल बुडतो. यावर आळा घालण्याकरिता जिल्हाधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली प्रत्येक ...
शहरातील विविध भागात रविवारी पालिका, महसूल, बांधकाम व पोलीस विभागाच्यावतीने अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली. यात रस्त्याच्या कडेला अतिक्रमण करून तयार केलेल्या पानटपऱ्या, ...
तालुक्यातील ६० पैकी खैरी धरणालगतची १२ ते १५ गावे वगळता ४५ गावांत सोयाबीनची आणेवारी ३० ते ४० टक्के एवढी कमी आहे; पण महसूल यंत्रणेने तालुक्याची आणेवारी ५० पैशांवर दाखविली़ झोपेत ...
जिल्हा परिषद शाळांवरील विद्यार्थ्यांची गळती कमी व्हावी म्हणून केंद्र सरकारने मोठ्या गाजावाजा करीत सुरू केलेल्या शालेय पोषण आहाराची स्थिती अतिशय दयनीय झाली आहे. या पोषण ...
येथील भोसलेकालीन अतिप्राचीन सराय सध्या कचरा साठविण्याचे ठिकाण होत आहे. या ऐतिहासिक वास्तूची देखभाल करण्याकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. या ऐतिहासिक वास्तूची ...
येथील समतानगर, विक्रमशिलानगर, मास्टर कॉलनी व सेवाग्राम येथील नागरिकांना माया अग्रवाल व महेंद्र अग्रवाल या दोघांनी १५ लाख ३२ हजार ४०० रुपयांनी गंडा घातल्याची तक्रार शहर ठाण्यात करण्यात आली. ...