जनावरे कत्तलखान्याकडे घेऊन जाणाऱ्या वाहनाला अपघात झाला. यात चार जनावरे गंभीर जखमी झालीत. ही घटना मंगळवारी रात्री कान्हापूर नजीक घडली. या वाहनाचा चालक फरार झाला असून त्याचा शोध सुरू आहे. ...
हिंगणी वनपरिक्षेत्राच्या आकोली बिटात हरणाची (भेडकी) शिकार करण्यात आल्याचा प्रकार उघड झाला आहे. शिकार केलेल्या हरणाचे मांस शिकाऱ्यांनी विकल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. ...
महामहीम राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी सेवाग्राम येथील महात्मा गांधी आश्रमाला भेट दिली़ आश्रमाची पाहणी करताना सुतकताई करणारे युवक पाहताच ते थबकले़ तेथेच थांबून बापूंना आवडत ...
आष्टी येथील किशोर गणपत सोनोने यांचे २३ जानेवारी २०१४ रोजी अपघाती निधन झाले. मृत्यूनंतर त्यांच्या राहत्या घरी पत्नी व मुलास दीर आणि त्याच्या पत्नीने मारहाण करून तसेच धमकावून ...
पुलगांव नगरपालिकेच्या मालकीची जागा परस्पर विक्री करण्याच्या प्रकरणात या विक्रीची नोंद करणाऱ्या पुलगावच्या तत्कालीन दुय्यम निबंधकाला निलंबीत करण्याची मागणी केली आहे. ...
राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या संगणक अर्हता मुदतवाढ, शालेय पोषण आहार योजनेकरिता मध्यवर्ती स्वयंपाकगृह, शिक्षण हक्क कायद्यात आवश्यक त्या सुधारणा करण्याबाबत सकारात्मक निर्णय ...
हवामानावर आधारित पीक विमा काढलेल्या शेतकऱ्याने या हंगामात किती पाऊस झाला, याबाबत कृषी विभागात विचारणा केली़ यावर सदर शेतकऱ्यास इंटरनेटवर शोधा, असे उत्तर देण्यात आले़ ...
भारत विकास गू्रप व शासनाच्या संयुक्त पुढाकाराने तात्काळ आरोग्य सेवा ही योजना सुरू करण्यात आली. यात खरांगणा विभागासाठी नेमण्यात आलेल्या इमर्जंन्सी मेडीकल आॅफीसरची पदवी ...
जि.प.चे नवनिर्वाचित अध्यक्ष चित्रा रणनवरे आणि उपाध्यक्ष विलास कांबळे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी उदय चौधरी यांची नागपूर विभागीय आयुक्त अनुपकुमार यांच्याकडे तक्रार केल्यामुळे ...
अतिवृष्टी व अवकाळी पाऊस, गारपीटमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत अनुदानास्वरूपात देण्यासाठी कृषी विभागाच्या सहायकांनी सर्व्हे केला. या सदोष सर्वेमुळे पात्र शेतकरी डावलून ...